शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

मराठवाड्यासह विदर्भावर दुष्काळाचे ढग दाटले!

By admin | Updated: November 21, 2014 01:55 IST

राज्यातील पन्नासपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९ हजार ५९ गावांपैकी सुमारे १७ हजार गावे विदर्भ व मराठवाड्यातील असल्याचे समोर आले आहे

पुणे : राज्यातील पन्नासपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९ हजार ५९ गावांपैकी सुमारे १७ हजार गावे विदर्भ व मराठवाड्यातील असल्याचे समोर आले आहे. तसेच पावसाअभावी गेल्या वर्षी पेक्षा येथील जलसाठाही अत्यल्प असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली़ पावसाने ओढ दिल्याने व परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम संकटात आहे. याशिवाय पावसाअभावी व भू-जल उपशावर नियंत्रण नसल्याने सुमारे सहा हजार गावांतील पाणीपातळी कमालीची घटली आहे़ यंदा रब्बी हंगाम देखिल अडचणीत सापडला आहे़ कोकण व पुणे विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रावर तीव्र दुष्काळाचे सावट आहे. अवकाळी पावसाने काही पिकांना दिलासा दिला असला तरी ५० हजार हेक्टरवरील डाळिंब, द्राक्ष, भात, केळी, सोयाबीन, नागली व भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.नुकतीच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्णात सर्वाधिक २ हजार ५० गावे प्रभावित झाली असून, सोलापुर जिल्ह्णात ८० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाची लागवड झाली नसल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)