शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
3
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
4
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
5
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
6
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
7
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
8
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
9
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

मराठवाड्यासह विदर्भावर दुष्काळाचे ढग दाटले!

By admin | Updated: November 21, 2014 01:55 IST

राज्यातील पन्नासपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९ हजार ५९ गावांपैकी सुमारे १७ हजार गावे विदर्भ व मराठवाड्यातील असल्याचे समोर आले आहे

पुणे : राज्यातील पन्नासपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९ हजार ५९ गावांपैकी सुमारे १७ हजार गावे विदर्भ व मराठवाड्यातील असल्याचे समोर आले आहे. तसेच पावसाअभावी गेल्या वर्षी पेक्षा येथील जलसाठाही अत्यल्प असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली़ पावसाने ओढ दिल्याने व परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम संकटात आहे. याशिवाय पावसाअभावी व भू-जल उपशावर नियंत्रण नसल्याने सुमारे सहा हजार गावांतील पाणीपातळी कमालीची घटली आहे़ यंदा रब्बी हंगाम देखिल अडचणीत सापडला आहे़ कोकण व पुणे विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रावर तीव्र दुष्काळाचे सावट आहे. अवकाळी पावसाने काही पिकांना दिलासा दिला असला तरी ५० हजार हेक्टरवरील डाळिंब, द्राक्ष, भात, केळी, सोयाबीन, नागली व भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.नुकतीच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्णात सर्वाधिक २ हजार ५० गावे प्रभावित झाली असून, सोलापुर जिल्ह्णात ८० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाची लागवड झाली नसल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)