शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

आवक वाढूनही भाज्या महागच!

By admin | Updated: June 7, 2017 05:57 IST

शेतकरी संपामुळे बंद असलेल्या राज्यातील बहुतांश बाजार समित्यांचे व्यवहार आता पूर्ववत झाले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संपामुळे बंद असलेल्या राज्यातील बहुतांश बाजार समित्यांचे व्यवहार आता पूर्ववत झाले असून मुंबई बाजार समितीत मंगळवारी १३६१ ट्रक भाजीपाला, फळे व इतर शेतीमालाची आवक झाली. मात्र, तरीही महानगरात भाजीटंचाई कायम असल्याने हा भाजीपाला जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.बाजारातील आवक आणि जावक पूर्ववत झाली असताना येणारी फळं आणि भाजीपाला जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीमालाच्या हमीभावासाठी शेतकरी संपावर गेलेले असताना व्यापारी मात्र चढ्या भावाने भाज्या व फळांची विक्री करत असल्याचे दिसून येते. व्यापारी, पंचतारांकित हॉटेल्स आणि काही खासगी संस्थांनी शीतगृहांमध्ये भाजी व फळांची साठवणूक वाढवल्याने मुंबईत टंचाई निर्माण झाल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पोलीस बंदोबस्तात पश्चिम महाराष्ट्र व गुजरातहून दुधाचे टँकर्स मुंबईत येत असताना दुधाची टंचाई कायम आहे.संपाच्या सहाव्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक आक्रमक करत सरकारी कार्यालयांना टाळे ठोकले. त्यामुळे काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. दूध संकलन पूर्ववत सुरू झाले असले तरी भाज्यांचे दर गगनला भिडले आहेत. सोमवारचा बंद यशस्वी झाल्यानंतर मंगळवारी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयांकडे मोर्चा वळवला. अनेक ठिकाणी कार्यालयांना प्रतीकात्मक स्वरूपात टाळे ठोकले. कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, नाशिक आणि मराठवाड्यात संपाची तीव्रता कायम आहे. विदर्भात सर्व व्यवहार पूर्ववत झाले असून खान्देशातून आज मोठ्या प्रमाणात भाजीपाला मुंबईत आला. संपामुळे दूध-भाज्यांची आवक ठप्प होऊ नये म्हणून सातारा जिल्हा पोलिसांनी पुणे-बंगलोर महामार्गावर ४00 पोलीस तैनात केले आहेत.सोमवारपासून दूधपुरवठा सुरळीत झाला असून, भाजीपाल्याची आवकही वाढली आहे. मुंबई बाजार समितीत मंगळवारी १३६१ ट्रक भाजीपाला आला असल्याची माहिती मुख्य प्रशासक सतीश सोनी यांनी दिली.>मुंबई बाजार समितीतील आवकप्रकारएकूण ट्रकफळे३९१भाजीपाला४४२कांदा९१बटाटा५६लसूण१२मसाले११८धान्य२५१एकूण १३६१