शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

‘मतदार राजा’ जागा हो!

By admin | Updated: October 12, 2014 00:51 IST

प्रचाराची रणधुमाळी संपण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. यामुळे रविवारचा मुहूर्त साधत प्रचाराचा जोर आणखी वाढणार आहे.

मुंबई : प्रचाराची रणधुमाळी संपण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. यामुळे रविवारचा मुहूर्त साधत प्रचाराचा जोर आणखी वाढणार आहे. पण या प्रचार रणधुमाळीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदार जनजागृतीने जोर पकडला आहे. मुंबईतील मतदार जागृती मोहिमेचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला असून, आता मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. 
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या व्हच्र्युल एज्युकेशन प्रणालीसाठी उपलब्ध असणा:या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवेचा वापर करून 15 हजार शिक्षकांना निवडणूक कार्यक्रम प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुमारे 3 लाख 5क् हजार विद्याथ्र्यामार्फत त्यांच्या पालकांर्पयत मतदार जागृतीची संदेश पोहोचवला आहे. 
मतदार जागृती मोहिमेंतर्गत युवकांर्पयत पोहोचता यावे 
म्हणून महाविद्यालयीन स्तरावरही विविध कार्यक्रम आयोजित 
करण्यात आले होते. या अंतर्गत 
4क्क् महाविद्यालय समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मतदनीस अशा 18क्क् कार्यकत्र्याच्या माध्यमातून प्रत्येकी 15क् घरे याप्रमाणो 5 लाख मतदारार्पयत संपर्क साधण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
 
हाऊसिंग सोसायटय़ांमध्येही जनजागृती करण्यात येत असून, आतार्पयत 6 हजार सोसायटी स्तरावर संपर्क साधण्यात आला आहे. यासाठी सहकार सचिवांमार्फत सर्व सोसायटय़ांचे अध्यक्ष व सचिव यांना पत्रेही पाठविण्यात आली आहेत. उच्चभ्रू परिसरात मतदार जागृती विषयक पोस्टर्स लावण्यात येत आहेत. मध्यमवर्गीय लोकवस्ती, चाळ, झोपडपट्टी अशा सर्व स्तरावर विविध प्रकारे मतदार जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये पथनाटय़, नुक्कड सभा, चर्चात्मक कार्यक्रम, मेळावे, जाहिरात पट व प्रत्यक्ष संपर्क यांचा समावेश आहे.
 
सेविकांमार्फत घरोघरी संपर्क
महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत 7क्क् आरोग्य सेविकांमार्फत प्रत्येकी 25क् घरे याप्रमाणो संपर्क साधण्यात येत आहे. मतदार यादीत नाव असणा:या सर्व मतदारांनी 15 ऑक्टोबर रोजी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, तसेच आपले मत हे अमूल्य आहे याची जाणीव ठेवून कुठल्याही प्रलोभनाला किंवा गैरवाजवी प्रभावाला बळी न पडता विवेकपूर्ण मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.