शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

100% शेतकरी करताहेत डेबिट कार्डचा वापर

By admin | Updated: January 1, 2017 02:25 IST

खेडी खुर्दतील १०० टक्के शेतकरी डेबिट कार्डचा वापर करू लागले आहेत. मात्र, मजुरांना रोखीने पैसे द्यावे लागत असल्याने, शेतकऱ्यांना नाईलाजाने एटीएममधून पैसे काढून

खेडी खुर्दतील १०० टक्के शेतकरी डेबिट कार्डचा वापर करू लागले आहेत. मात्र, मजुरांना रोखीने पैसे द्यावे लागत असल्याने, शेतकऱ्यांना नाईलाजाने एटीएममधून पैसे काढून ते मजुरांना द्यावे लागतात. वीजबिल, रासायनिक खते, फवारणीची औषधे आदींसाठी ई-वॉलेटचा उपयोग शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील युवक करू लागले आहेत. दोन महिन्यांपूर्वी गावात शेतकरी डेबिट कार्डचा वापर फारसा करीत नव्हते. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर, सर्वच शेतकरी डेबिट कार्ड वापरू लागले आहेत. आता खते, बियाणे खरेदीसाठी कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. पूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण सात ते आठ पट अधिक आहे. गाव : खेडी खुर्दता. जिल्हा : जळगावजिल्ह्याच्या ठिकाणापासून अंतर : ७ किलोमीटर.लोकसंख्या : २ हजारबॅँका, पतसंस्था : नाही.पोस्ट आॅफिस : नाही.एटीएम : नाही.वाहतूक सुविधा : एसटी बसची एक फेरीइंटरनेट सुविधा : आहेवीज : भारनियमन नाही.कॅशलेस व्यवहार : दोन महिन्यांत कॅशलेस व डिजिटल व्यवहार वाढले का? : २५० जणांनी एसबीआय बडी, पे व इतर ई-वॉलेट डाउनलोड केले असून, त्याचा व्यवहारांसाठी ते वापर करू लागले आहेत. 40%स्मार्ट फोनधारक 75%साक्षरता50%कॅशलेस व्यवहार नोटाबंदीचा प्रतिकूल परिणाम रोजच्या व्यवहारांवर झाला, असे नाही. आमच्या कुटुंबातील युवक कॅशलेस व्यवहार करतात. त्यांच्या मदतीने व्यवहार होतात, पण मजूर वर्ग विशेषत: ५० ते ६० वयापुढील ग्रामस्थांना रोखीने पैसे हवे असतात. - कैलास चौधरी, सरपंच,खेडी खुदआमचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असल्याने डेबिट कार्ड उपलब्ध होते. फक्त त्याचा वापर कमी होता. हा वापर आता वाढला आहे. रोकड सोबत बाळगण्याची आता गरज नाही. - संजय नारायण चौधरीभ्रष्टाचार मुक्तीसाठी नोटा रद्दचा निर्णय चांगला आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे, पण सर्वच ग्रामस्थ किंवा मजुरांच्या कुटुंबातील एका व्यक्तीकडे डेबिट कार्ड, स्मार्ट फोन असावे. यामुळे रोकडची गरज राहणार नाही. - सचिन मनोहर पाटीलजळगावजवळ असल्याने आम्हाला किराणा, खते आदी कॅशलेस व्यवहाराने घेता येतो, पण भाजीवाले, मजूर यांच्यासाठी घरात रोकड असली पाहिजे. - धनंजय दिलीप चौधरीमाझ्या कुटुंबाचे व्यवहार माझ्या स्मार्ट फोनवरून करता येतात, पण हे स्मार्ट फोन, ई-वॉलेट अगदी मजुरांपासून ते व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, खासगी क्लासचालक, अशा सर्वांकडे असायला हवेत. - स्वप्निल भानुदास महाजन