शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

‘आगामी युग हे हिंदु समाजाचे’ - मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 05:28 IST

आगामी युग हे हिंदु समाजाचे राहणार, हा केवळ आशावाद नव्हे तर ती आजच्या समाजाची गरज आहे. जगाने अनेक विचारांवर आधारित प्रयोग राबवून पाहिले.

जालना : आगामी युग हे हिंदु समाजाचे राहणार, हा केवळ आशावाद नव्हे तर ती आजच्या समाजाची गरज आहे. जगाने अनेक विचारांवर आधारित प्रयोग राबवून पाहिले. पण प्रयोगांच्या फलितांचा विचार केला तर एकही प्रयोग सिद्धीस गेलेला नाही. म्हणूनच आजही जगाला मार्ग दाखविण्याची ताकद, समृद्ध परंपरा भारताकडे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी येथे केले.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात संघाच्या वतीने आयोजित ‘समरसता संगम’ अर्थात बौद्धिक वर्गात त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर श्री क्षेत्र सरला बेटचे अधिपती महंत रामगिरी महाराज, प्रांत संघचालक गंगाधर ज्ञानदेव पवार आदी उपस्थित होते. समतायुक्त, शोषणमुक्त, परमवैभवसंपन्न आणि सामर्थ्यसंपन्न देश बनवून जगाला मार्ग दाखविणारा विश्वगुरु भारत उभा करण्याच्या महाअभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.भागवत म्हणाले, तर्काने जग ऐकत नाही. जगाला जे सांगावयाचे आहे त्याला शक्ती हवी.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत