शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने युपीएचा पराभव

By admin | Updated: May 30, 2014 01:02 IST

केंद्र सरकारवर घोटाळ्याचे आरोप होताच त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज होती. त्यातच केंद्र शासनाच्या रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने लोकसभा निवडणुकीत युपीएला पराभव झाला, असे मत

मणिशंकर अय्यर  : आरोपावर वेळीच स्पष्टीकरण झाले नाहीनागपूर : केंद्र सरकारवर घोटाळ्याचे आरोप होताच त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज होती.   त्यातच केंद्र शासनाच्या रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने लोकसभा निवडणुकीत युपीएला  पराभव झाला, असे मत माजी केंद्रीय मंत्री खा. मणिशंकर अय्यर यांनी गुरुवारी व्यक्त केले. प्रदेश  काँग्रेसचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त रामटेक येथे  आयोजित कार्यक्रमासाठी आले असता, देशमुख यांच्या निवासस्थानी पत्रपरिषदेत ते बोलत होते.युपीए सरकारने मनरेगा, राष्ट्रीय पेयजल, इंदिरा आवास, अन्नसुरक्षा अशा रचनात्मक योजना हाती  घेतल्या. विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात या योजना केंद्र शासनाने राबविल्याचा प्रचार  करण्यात आम्ही कमी पडलो. काँग्रेसच नव्हे तर समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, अकाली  लोकदल व नॅशनल कॉन्फरन्स अशा पक्षांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.  पक्षाच्या नेत्या  सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यामुळे किमान ४४ जागा तरी मिळाल्या नाही तर इतक्याही जागा  मिळाल्या नसत्या, असे अय्यर म्हणाले. पक्षाने उमेदवारांची नावे सहा महिन्यापूर्वीच जाहीर  करायला हवी होती. काही उमेदवारांची नावे उमेदवारी अर्ज भरण्याला काही तासाचा अवधी  शिल्लक असताना जाहीर करण्यात आली. घोटाळे झाले नसतानाही याचे वेळीच स्पष्टीकरण दिले  नाही. ज्यांना कोळशाचे कंत्राट मिळाले त्यात विरोधी पक्षाचेच लोक होते. मोदी सरकारचा देशाला  धोका असून आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. यापूर्वीच्या निवडणुकीतही अनेकदा  काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे  यातून पक्ष लवकरच सावरेल, असा विश्‍वास अय्यर यांनी व्यक्त  केला. यावेळी रणजित देशमुख व डॉ. अमोल देशमुख उपस्थित होते.एसआयटीने निवडणूक खर्चाचाही शोध घ्यावाकाळ्यय़ा पैशाचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने भाजपने निवडणुकीत  केलेल्या हजारो कोटींच्या खर्चाचाही शोध घ्यावा. (प्रतिनिधी) त्यांना परदेशातील बँकामध्ये ठेवलेल्या काळ्या पैशाचा शोध घेण्याची गरज भासणार नसल्याचे  मणिशंकर अय्यर म्हणाले. (प्रतिनिधी)