शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

विस्कटलेली शैक्षणिक घडी नव्याने बसविली!

By admin | Updated: June 14, 2016 02:49 IST

दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची विस्कटलेली शैक्षणिक घडी आज भारतीय जैन संघटनेने पुन्हा बसविली. जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या २० मुलांचे

सोलापूर : दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची विस्कटलेली शैक्षणिक घडी आज भारतीय जैन संघटनेने पुन्हा बसविली. जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या २० मुलांचे संघटनेने पुण्याजवळील वाघोली येथे ‘बीजेएस’ शाळेमध्ये निवासी स्वरूपाचे शैक्षणिक पुनर्वसन केले. अतिशय भावपूर्ण वातावरणात या मुलांना आज निरोप देण्यात आला. बारावीपर्यंत तेथे मुलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे.सोलापूर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात कर्जबाजारीपणामुळे वीसहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण खोळंबले. भारतीय जैन संघटनेने या कुटुंबांना ठोस मदत करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. या शेतकरी कुटुंबातील १३ मुले आणि ७ मुलींची शिक्षणाची मोफत सोय संघटनेच्या वाघोली येथील शाळेत करण्यात आली. या मुलांना निरोप देण्यासाठी महापौर सुशीला आबुटे, माजी आमदार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप माने, ‘लोकमत’चे संपादक राजा माने, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, स्वाती मनासावले उपस्थित होते. भारतीय जैन संघटनेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून बारावीनंतरच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ, असे दिलीप माने म्हणाले.चांगला माणूस घडविणारवाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या शाळेमध्ये मुलांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यात येतील. त्यामुळे पालकांनी मुलांची चिंता करू नये, देशाचा सुजाण नागरिक आणि चांगला माणूस घडविण्याचे आमचे ध्येय असल्याचे प्रा. ज्योतीराम मोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)