शहरं
Join us  
Trending Stories
1
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
2
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
3
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
4
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
5
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
6
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
7
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
8
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
9
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
10
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
11
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
12
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
13
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
14
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
15
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
16
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
17
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
18
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
19
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
20
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या

विस्कटलेली शैक्षणिक घडी नव्याने बसविली!

By admin | Updated: June 14, 2016 02:49 IST

दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची विस्कटलेली शैक्षणिक घडी आज भारतीय जैन संघटनेने पुन्हा बसविली. जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या २० मुलांचे

सोलापूर : दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची विस्कटलेली शैक्षणिक घडी आज भारतीय जैन संघटनेने पुन्हा बसविली. जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या २० मुलांचे संघटनेने पुण्याजवळील वाघोली येथे ‘बीजेएस’ शाळेमध्ये निवासी स्वरूपाचे शैक्षणिक पुनर्वसन केले. अतिशय भावपूर्ण वातावरणात या मुलांना आज निरोप देण्यात आला. बारावीपर्यंत तेथे मुलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे.सोलापूर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात कर्जबाजारीपणामुळे वीसहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण खोळंबले. भारतीय जैन संघटनेने या कुटुंबांना ठोस मदत करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. या शेतकरी कुटुंबातील १३ मुले आणि ७ मुलींची शिक्षणाची मोफत सोय संघटनेच्या वाघोली येथील शाळेत करण्यात आली. या मुलांना निरोप देण्यासाठी महापौर सुशीला आबुटे, माजी आमदार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप माने, ‘लोकमत’चे संपादक राजा माने, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, स्वाती मनासावले उपस्थित होते. भारतीय जैन संघटनेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून बारावीनंतरच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ, असे दिलीप माने म्हणाले.चांगला माणूस घडविणारवाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या शाळेमध्ये मुलांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यात येतील. त्यामुळे पालकांनी मुलांची चिंता करू नये, देशाचा सुजाण नागरिक आणि चांगला माणूस घडविण्याचे आमचे ध्येय असल्याचे प्रा. ज्योतीराम मोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)