शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाला देशभरात पसंती

By admin | Updated: August 5, 2014 00:56 IST

बारावीनंतर मुंबईमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी येणा:या विद्याथ्र्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

तेजस वाघमारे - मुंबई 
बारावीनंतर मुंबईमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी येणा:या विद्याथ्र्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी देशभरातून सुमारे 44 हजार 931 विद्याथ्र्यानी विद्यापीठाकडे ऑनलाइन प्रवेश पूर्व नोंदणी केली आहे. यामधील बहुतांश विद्याथ्र्यानी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. राज्याबाहेरून येणा:या विद्याथ्र्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 8 हजार 531 विद्यार्थी राजस्थानमधील आहेत. त्याखालोखाल 6 हजार 846 विद्यार्थी उत्तर प्रदेश आणि तिस:या क्रमांकावर गुजरातमधील 6 हजार 655 विद्याथ्र्यानी मुंबई विद्यापीठात शिक्षणासाठी अर्ज केले आहेत.
यंदा राज्यात बारावीचा विक्रमी निकाल लागला. प्रवेशापासून एकाही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाच्या 15 आणि सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमाच्या 20 टक्के जागा वाढविण्याचा निर्णय घेतला. राज्यातील विद्याथ्र्यामध्ये प्रवेशासाठी स्पर्धा लागली असताना देशभरातून मुंबई विद्यापीठात शिक्षणासाठी येणा:या विद्याथ्र्याचीही संख्या अधिक आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यापीठाकडे ऑनलाइन प्रवेश पूर्व नोंदणी करणो विद्यापीठाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार प्रवेशापूर्वी विद्यार्थी विद्यापीठाकडे नोंदणी करीत आहेत.
बारावी निकालानंतर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाने सरूकेली. विद्यापीठाकडे राज्यनिहाय विद्याथ्र्याची नोंदणी झाली असून, यामध्ये राजस्थानमधील 8 हजार 531 विद्याथ्र्यानी मुंबई विद्यापीठाला पसंती दर्शविली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील 6 हजार 846 विद्याथ्र्याचा समावेश आहे. गुजरातमधून 6 हजार 655 विद्याथ्र्यानी मुंबई विद्यापीठाला पसंती दर्शविली आहे. तसेच दिल्लीमधून 4 हजार 537, मध्य प्रदेशमधील 4 हजार 326 विद्याथ्र्यानी विद्यापीठाकडे नोंदणी केली आहे.
त्रिपुरामधून केवळ 8 विद्याथ्र्यानी विद्यापीठात प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर पाँडेचरी 29, नागालँड 36, मिझोराम 20 आणि अरुणाचल प्रदेशमधील 38 विद्याथ्र्यानी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज केले आहेत. राज्यातील 7 लाख 10 हजार 447 विद्याथ्र्यानी प्रवेश अर्ज भरले होते. विद्यापीठाकडे प्रवेशासाठी एकूण 7 लाख 55 हजार 431 विद्याथ्र्यानी अर्ज केले आहेत. (प्रतिनिधी) 
 
अंदमान आणि निकोबार : 14
आंध्र प्रदेश :  1186
अरुणाचल प्रदेश : 38
आसाम : 853
बिहार : 1,110
चंदिगढ :  1,564
दादरा आणि नगर हवेली :  213
दमण आणि दीव : 140
दिल्ली : 4,537
गोवा : 251
गुजरात : 6, 655
हरियाणा : 1,108
हिमाचल प्रदेश : 175
जम्मू आणि काश्मीर : 129
झारखंड : 1006
कर्नाटक : 842
केरळ : 891
मध्य प्रदेश : 4,326
मणिपूर : 110
मेघालय : 120
मिझोराम : 20
नागालॅण्ड : 36
ओरिसा : 395
पाँडिचेरी : 29
पंजाब : 405
राजस्थान : 8,531
सिक्कीम : 36
तामिळनाडू : 806
त्रिपुरा : 08
उत्तर प्रदेश : 6,846
उत्तराखंड : 1, 215
पश्चिम बंगाल : 1,389