शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

उद्धव, शिंदेंच्या नेतृत्वाची अगिAपरीक्षा

By admin | Updated: October 11, 2014 23:09 IST

उद्धव ठाकरे यांच्यापुढे व ठाणो जिल्हा आजही भगव्याचा बालेकिल्ला आहे. हे सिद्ध करण्याचे आव्हान जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यापुढे या निवडणुकीत आहे.

ठाणो : गेल्या 4क् वर्षात एकत्र असलेल्या सेना-भाजप यांनी परस्परांविरुद्ध निवडणुकीत उभे राहण्याची पहिलीच वेळ आणि शिवसेना प्रमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचा स्वर्गवास आणि अटलजी, आडवाणी यांची अनुपस्थिती अशा प्रतिकूल परिस्थितीत आपले नेतृत्व सिद्ध करण्याचे जबरदस्त आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे व ठाणो जिल्हा आजही भगव्याचा बालेकिल्ला आहे. हे सिद्ध करण्याचे आव्हान जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यापुढे या निवडणुकीत आहे. 
उद्धव आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बेरजेच्या राजकारणाचा जो प्रयोग केला. त्यासाठी प्रसंगी कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा रोष पत्करला. बंड करू पाहणा:या या शिवसैनिकांना व नेत्यांना चुचकारले काहींना पुरस्कृत केले. या प्रयोगाची कसोटी देखील या निवडणुकीत लागणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीर्पयत मनोहर जोशींपासून ते अगदी अनंत तरेंर्पयत शिवसेनेच्या जुन्या जाणत्या नेत्यांची जी फळी शिवसेनेत आघाडीवर होती, तिला आजवरचे राजकीय यश मिळवून देत होती. त्यातील सहा नेते स्वर्गवासी झालेले तर उर्वरित नेत्यांना उद्धवजींनी आपल्या दरबारातून दूर केलेले आणि नव्या नेत्यांची फळी साकारलेली अशा स्थितीत शिवसेनेतील ही नवी मांडणी सेनेला सत्ता आणि जनाधार मिळवून देण्यात कितपत यशस्वी होते. याचाही फैसला या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळेच ही निवडणूक शिवसेनेसाठी राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. 
आजवर निष्ठा आणि कडवटपणा याच भांडवलावर सेनेने राजकारण केले. परंतु हे भांडवल मोडीत काढून राजकीय आणि आर्थिक उपयोगिता असणा:या अन्य पक्षातील नेत्यांना शिवसेनेत प्रयत्नपूर्वक आणून मानाचे पान देण्याचा शिंदे यांचा एकनाथी व एकहाती  प्रयोग कसा साकारतो व मतदार त्याचे कसे स्वागत करतात याकडेही जिल्हय़ाचे लक्ष लागले आहे. शिवसेना प्रमुखांच्या हयातीतही एवढी प्रचंड आव्हानात्मक निवडणूक सेनेला कधी लढावी लागली नव्हती. ते लढविण्याचे मोठे आव्हान उद्धवजी आणि त्यांचे एकनिष्ठ सरदार एकनाथ शिंदे यांच्यापुढे उभे ठाकले आहे. त्यांनी ठाणो महापालिकेतील सेनेची सत्ता कायम राखणो जिल्हय़ातील  कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर या महापालिकात असलेली सेनेची सत्ता टिकवणो व लोकसभा निवडणुकीत जिल्हय़ातील चारही मतदारसंघात युतीचे उमेदवार निवडून आणणो अशी एकहाती किमया घडवून दाखविली. आता असेच यश ठाणो शहर आणि जिल्हय़ात शिवसेनेच्या उमेदवारांना मिळवून देण्यात ते यशस्वी होतात काय? याकडे संपूर्ण शिवसेनेचे लक्ष लागले आहे. 
उद्धवजींनी शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात जी काही राजकीय मांडणी केली तिच्या सार्थतेवरही या निवडणुकीचा निकाल यशापयशाची मोहोर उमटविणार आहे. जर या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची सत्ता आली किंवा तो सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरला तर उद्धवजींचे नेतृत्व या राजकीय प्रखर आव्हानाच्या मुशीतून तावून, सुलाखवून निघेल. तसेच जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याही नेतृत्वाची अगAीपरिक्षा त्यातून पार पडेल. त्यामुळेच ही निवडणूक केवळ महाराष्ट्रात सरकार कुणाचे? एवढय़ाच प्रश्नाचे उत्तर देणारी न ठरता शिवसेनेच्या भविष्यकाळाची विशेषत: तिच्या ठाणो जिल्हय़ातील राजकारणाची निश्चिती करणारी ठरणार आहे. त्यामुळेच मनसे किंवा भाजप हे शिवसेनेवर फारशी प्रखर टीका करीत नाहीत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सेनेवर होणारी प्रखर टीका ही निवडणूक पश्चात आपल्याला सेनेची मदत घ्यावी लागणारच नाही अशी खूणगाठ बांधूनच केली गेली असल्याचे जाणवते.
 
4या विषयाच्या एकत्रित गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत, असा पूर्वीप्रमाणो असलेला निर्णय पुन्हा घेतला आहे. 
4रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संख्याशास्त्र या विषयांना लेखी परीक्षेत 25 टक्के गुण आवश्यकच असल्याची अट घातली होती.
4रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संख्याशास्त्र या विषयांना लेखी परीक्षेत 25 टक्के गुण आवश्यकच असल्याची अट घातली होती.