शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Udayanraje Bhosale: "इस्लामिक देशांमध्ये आजही राजेशाही, शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर.."; उदयनराजेंचं मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:30 IST

वैयक्तिक स्वार्थासाठी जाती-पातीचं तेढ निर्माण केलं जात आहे, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

सातारा-

सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची विविध मार्गांनी बदनामी करण्याचं काम केलं जात आहे. या विकृतीला वेळीच आवरलं पाहिजे. वैयक्तिक स्वार्थासाठी जाती-पातीचं तेढ निर्माण केलं जात आहे, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. ते सातऱ्यात एका कार्यक्रमात बोलत होते. छत्रपती शिवरायांचं लोकशाहीतील योगदान पटवून देताना उदयनराजे यांनी यावेळी इस्लामिक देशांचं उदाहरण दिलं. 

"जगात आज जर इस्लामिक देश पाहिले तर तिथं आजही राजेशाही आहे. तसं जर शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर आज देशात लोकशाही असती का? आपलीही त्याच देशांसारखी परिस्थिती असती हे समजून घेतलं पाहिजे. जगाच्या पाठिवर छत्रपती शिवराय हे असे एकमेव राजे होते की त्यांना लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे असलं वाटलं. पण आज इथं प्रत्येकजण वैयक्तिक स्वार्थाचा विचार करतोय", असं उदयनराजे म्हणाले. 

...तर महासत्ता नव्हे, महातुकडे होतील"जग इतक्या वेगानं पुढे जातंय लोकांनी आमचा विचार करायचं बंद केलं आहे. त्यामुळे महाराजांचा विचार अस्तित्वात राहिलेला नाही असंच सध्या दिसून येत आहे. शिवाजी महाराजांचा विचार नसता तर देश अखंड राहिला असता का? हे समजून घेतलं पाहिजे. देशाला महासत्ता बनवायचं प्रत्येकजण बोलतोय. पण छत्रपतींचा विचार पुढे नेला नाही. त्या विचारानं वागलं नाही तर महासत्ता काय देशाचे महातुकडे होतील. सर्वत्र वाताहत होईल", असं उदयनराजे म्हणाले.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले