शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Udayanraje Bhosale: "इस्लामिक देशांमध्ये आजही राजेशाही, शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर.."; उदयनराजेंचं मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:30 IST

वैयक्तिक स्वार्थासाठी जाती-पातीचं तेढ निर्माण केलं जात आहे, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

सातारा-

सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची विविध मार्गांनी बदनामी करण्याचं काम केलं जात आहे. या विकृतीला वेळीच आवरलं पाहिजे. वैयक्तिक स्वार्थासाठी जाती-पातीचं तेढ निर्माण केलं जात आहे, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. ते सातऱ्यात एका कार्यक्रमात बोलत होते. छत्रपती शिवरायांचं लोकशाहीतील योगदान पटवून देताना उदयनराजे यांनी यावेळी इस्लामिक देशांचं उदाहरण दिलं. 

"जगात आज जर इस्लामिक देश पाहिले तर तिथं आजही राजेशाही आहे. तसं जर शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर आज देशात लोकशाही असती का? आपलीही त्याच देशांसारखी परिस्थिती असती हे समजून घेतलं पाहिजे. जगाच्या पाठिवर छत्रपती शिवराय हे असे एकमेव राजे होते की त्यांना लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे असलं वाटलं. पण आज इथं प्रत्येकजण वैयक्तिक स्वार्थाचा विचार करतोय", असं उदयनराजे म्हणाले. 

...तर महासत्ता नव्हे, महातुकडे होतील"जग इतक्या वेगानं पुढे जातंय लोकांनी आमचा विचार करायचं बंद केलं आहे. त्यामुळे महाराजांचा विचार अस्तित्वात राहिलेला नाही असंच सध्या दिसून येत आहे. शिवाजी महाराजांचा विचार नसता तर देश अखंड राहिला असता का? हे समजून घेतलं पाहिजे. देशाला महासत्ता बनवायचं प्रत्येकजण बोलतोय. पण छत्रपतींचा विचार पुढे नेला नाही. त्या विचारानं वागलं नाही तर महासत्ता काय देशाचे महातुकडे होतील. सर्वत्र वाताहत होईल", असं उदयनराजे म्हणाले.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले