शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

दोघा कजर्बाजारी शेतक:यांची आत्महत्या

By admin | Updated: August 20, 2014 01:59 IST

पारोळा (जळगाव) : कर्जबाजारीपणाला कंटाळून अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतक:यांनी आत्महत्या केली.

मिरजगाव (जि. अहमदनगर)/ पारोळा (जळगाव) : कर्जबाजारीपणाला कंटाळून अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातील दोघा शेतक:यांनी आत्महत्या केली.
अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील शेतकरी रावसाहेब जगन्नाथ बनकर (45) यांनी सोसायटी, पतसंस्था व उसनवारीने घेतलेल्या पैशांची परतफेड वेळेत होत नसल्याने जीवन संपविले. त्यांनी पाणी नसलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दोन वर्षापूर्वी त्यांनी मुलीचा विवाह व स्वत:च्या आजारपणाच्या उपचारासाठी कर्ज घेतले होते. बँक, पतसंस्था व इतरांकडून पैशांचा तगादा सुरू झाल्याने ते चिंतेत होते, तर जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तरवाडे येथील अभिमन माणिक पाटील (5क्) यांनीही कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.  (वार्ताहर)