शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मुंबईच्या राजकारणावर दोन दिवसांनंतर बोलेन - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 6, 2017 14:15 IST

मुंबई जिंकली आहे, दोन दिवसांनी राजकारणावर बोलेन, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6 - ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची निवड झाली आहे. भाजपापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली. 
 
दरम्यान, निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, ठाणेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.
(ठाणे मनपाच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे)
 
शिवाय,  विरोधीपक्षांनी महापौरपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणूक बिनविरोध केल्याबाबत उद्धव यांनी विरोधकांचे आभारदेखील मानले. 
(‘वर्षा’ बंगल्यावरही उपलोकायुक्त नेमा - उद्धव ठाकरे)
 
यावेळी, मुंबई मनपा महापौर निवडणुकीबाबत प्रश्न विचारले असता, त्यांनी 'मुंबई जिंकली आहे, दोन दिवसांनी राजकारणावर बोलेन', असे सांगत उद्धव यांनी मुंबई महापौर पद निवडणुकीबाबत बोलणे टाळलं.