शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

तिस-या मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसची ट्रायल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 03:49 IST

देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील प्रवासाचे अंतर अधिक जलदगतीने पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस या नव्या गाडीची सोमवारी ‘ट्रायल रन’ घेण्यात आली.

मुंबई : देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील प्रवासाचे अंतर अधिक जलदगतीने पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस या नव्या गाडीची सोमवारी ‘ट्रायल रन’ घेण्यात आली. ही गाडी वांद्रे टर्मिनस येथून दुपारी ४ वाजता निघाली आणि ती आता हजरत निजामुद्दीन स्थानकावर पहाटे ५.४५ मिनिटांनी पोहचणे अपेक्षित आहे.मुंबई-दिल्ली अंतर १४ तासांपेक्षा कमी वेळात पार करण्यासाठी ही चाचणी घेण्यात येत आहे. चाचणीदरम्यान ही एक्स्प्रेस १३० किमी प्रतितास या वेगाने धावण्याची अपेक्षा आहे.रिसर्च डिझाईन अ‍ॅन्ड स्टॅन्डर्ड आॅर्गनायझेशनने तयार केलेल्या एलएफबी बोगीसह ती वांद्रे येथून रवाना झोली आहे.सध्या मुंबई-दिल्ली मार्गावर दोन राजधानी एक्स्प्रेस धावत आहेत. मुंबई सेंट्रल स्थानकावरून सायंकाळी ५ वाजता सुटणारी राजधानी एक्स्प्रेस दिल्ली (हजरत निजामुद्दीन स्थानकावर) दुपारी ३.४० वाजता पोहोचते.तर आॅगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी रवाना होऊन दुपारी ४ वाजून ५ मिनिटांत मुंबई-दिल्ली हे अंतर पूर्ण करते.

टॅग्स :Rajdhani Expressराजधानी एक्स्प्रेसIndian Railwayभारतीय रेल्वे