शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेविनाही गर्भाशयाच्या कर्करोगावर उपचार शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 05:28 IST

गर्भाशयाच्या कर्करोगावरील उपचारांबाबत टाटा मेमेरिअल रुग्णालयाने महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यानुसार, या उपचारांकरिता अपवादात्मक प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मुंबई  - गर्भाशयाच्या कर्करोगावरील उपचारांबाबत टाटा मेमेरिअल रुग्णालयाने महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यानुसार, या उपचारांकरिता अपवादात्मक प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या संशोधनाविषयी नुकताच एक अहवाल तज्ज्ञांनी सादर केला आहे.टाटा रुग्णालयातील तज्ज्ञांनी उपचारांकरिता रुग्णालयात दाखल होणाºया महिला रुग्णांच्या केसस्टडीचा अभ्यास केला. त्यात असे दिसले की, स्टेज-२ पर्यंतच्या कर्करोगांच्या प्रकरणांत केमोथेरपी आणि नंतर त्याचसोबत रेडिएशन या पद्धतीचा वापर करून रुग्णावर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. पहिल्यांदाच डॉक्टरांनी संशोधनासाठी या दोन वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा एकत्रित अभ्यास केला. डॉ. श्याम श्रीवास्तव आणि डॉ. उमेश महानशेट्टी यांनीदेखील जामा आॅन्कोलॉजी या जर्नलमध्ये आपल्या संशोधनाबाबत माहिती दिली आहे.संशोधनाविषयी टाटा रुग्णालयाच्या डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले की, गर्भाशयाच्या कर्करोगावर कोणत्या पद्धतीने उपचार करावेत, याबाबत डॉक्टरांमध्ये मत-मतांतरे आहेत. काही डॉक्टर केमोथेरपी आणि रेडिएशन पद्धतीवर भर देतात, तर काही डॉक्टर केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया या पद्धतीवर विश्वास ठेवतात. पण कोणत्या पद्धतीमुळे रुग्णांना सर्वात जास्त लाभ मिळेल. याबाबत काहीच निश्चित नाही.

टॅग्स :cancerकर्करोग