शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

नांदेडच्या शेतकऱ्याचे मंत्रालयापुढे विषप्राशन

By admin | Updated: March 24, 2016 02:04 IST

लोहा तालुक्यातील जानापुरी येथील शेतकरी माधव दिनाजीराव कदम यांनी दुष्काळी अनुदान वाटपात शासनाने अन्याय केल्याचा आरोप करीत बुधवारी मुंबईत मंत्रालयासमोर विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला

नांदेड : लोहा तालुक्यातील जानापुरी येथील शेतकरी माधव दिनाजीराव कदम यांनी दुष्काळी अनुदान वाटपात शासनाने अन्याय केल्याचा आरोप करीत बुधवारी मुंबईत मंत्रालयासमोर विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. कदम यांना पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले असून आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सोनखेडचे (ता. लोहा.) सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.कदम यांना जानापुरी येथे ९ गुंठे कोरडवाहू जमीन आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सरसकट ६ हजार ८०० रुपये हेक्टरी अनुदान जाहीर केले आहे. त्यातून कापूस आणि हळद वगळल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती तुटपूंजे अनुदान येत असल्याचे कदम यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना सांगितले.तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमाबाबत त्यांना माहितीही दिली होती. परंतु त्यावर कदम यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर ते मंगळवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले होते. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मंत्रालयासमोर त्यांनी सोबत आणलेले विष प्राशन केले. ही बाब पोलिसांना कळताच त्यांनी कदम यांना रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)