शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

झारखंडमधील पवित्र तीर्थस्थळाला पर्यटनाचा दर्जा!

By अनिल गवई | Updated: December 21, 2022 15:44 IST

जैन धर्मियांचे सर्वोच्च शिखर असलेल्या सम्यक शिखराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा निर्णय झारखंड राज्य शासनाने घेतला आहे.

खामगाव:

जैन धर्मियांचे सर्वोच्च शिखर असलेल्या सम्यक शिखराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा निर्णय झारखंड राज्य शासनाने घेतला आहे. श्रध्दास्थान असलेल्या तीर्थस्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करणे अयोग्य असल्याच्या भावना सकल जैन समाज बांधवांकडून निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आल्या. बुधवारी सकल जैन बांधवांच्यावतीने उपविभागीय अधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.

जैन समाज बांधवांना सम्यक शिखर हे पर्यटन स्थळ नको असल्याने झारखंड राज्य शासनाने उपरोक्त निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशाराचाही मंगळवारी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. या निवेदनावर सकल जैन समाजाचे राजेंद्र नाहर,  नरेंद्र संकलेचा, दिलीप जैन, मनोज शहा, हिरेन लोडाया, सुरेश चोपडा, नरेंद्र संचेती, विजय रूणवाल,  राजेश बडजाते, सुयोग कासलीवाल, विवेक लकडे , सुरेंद्र छाजेड, अजय गोधे, प्रदीप जैन, विशाल कासलीवाल, नेमिचंद टिकाईत, नंदीनी टिकाईत, निता लकडे, रोशनी वास्कर, प्रज्ञा महिंद्रकर, कल्याणी मुर्तिजापूर, प्रगती खणे, अंजली महाजन, प्रविणा काळे, संध्या काळे आदींसह सकल जैन समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता सकल जैन समाजातील मातृशक्तीसह आबालवृध्द मोठ्यासंख्येने धडकले होते.