शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

आवक घटल्याने टोमॅटो १०० रुपये किलो!

By admin | Updated: June 14, 2016 02:50 IST

पंधरवड्यापूर्वी हवामानात बदल झाल्याने त्याचा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होऊन येथील बाजारात आवट घटली, त्यामुळे येथील किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रुपये प्रति किलो

नाशिक : पंधरवड्यापूर्वी हवामानात बदल झाल्याने त्याचा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होऊन येथील बाजारात आवट घटली, त्यामुळे येथील किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.गेल्यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने त्याचा टोमॅटोच्या लागवडीवर मोठा झाला. त्यातच पाणी टंचाई व उन्हाच्या तडाख्यामुळे पिकांवर परिणाम झाला. पंधरवड्यापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे फुलोरा गळून गेला, तर बऱ्याच ठिकाणी उन्हामुळे रोपे सुकली. सध्या बाजार समितीत माल विक्र ीसाठी येत असून, २० किलो टोमॅटोच्या क्रेटला १,३५० रुपये बाजारभाव मिळत आहे. ६५ रुपये प्रति किलो असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे, तर किरकोळ बाजारात १०० रुपये दर आहे. (प्रतिनिधी)पंधरवड्यापासून टोमॅटोला मागणी वाढली आहे. मात्र बाजारात आवक घटल्याने भाव तेजीत आले आहेत. वादळी वारा व उन्हामुळे काही ठिकाणी फुलोरा झडला, तर रोपे सुकली. आवक कमी असल्याने व त्यातच मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. - बाळासाहेब महाले, व्यापारी