शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

राहूल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा आज निर्णय

By admin | Updated: March 10, 2015 04:21 IST

महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने केली, या वक्तव्याप्रकरणी भिवंडी येथे दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल

मुंबई : महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने केली, या वक्तव्याप्रकरणी भिवंडी येथे दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय उद्या मंगळवारी निकाल देणार आहे़ गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार राहूल यांनी हे वक्तव्य केले़ याप्रकरणी संघाने भिवंडी येथे याचा गुन्हा दाखल केला़ हा गुन्हा रद्द करण्यासाठी राहूल यांनी न्यायालयात याचिका केली आहे़या याचिकेवर न्या़ एम़ एल़ ताहिलयानी यांच्यासमोर सुनावणी झाली़ महात्मा गांधी यांची हत्या संघाने केली की नाही यावर भिन्न मत प्रवाह आहे़ यावर पुस्तकेही लिहिली गेली आहेत़ आणि प्रचार करताना जनतेसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट करणे हे माझे काम आहे़ त्यामुळे ही तक्रार हेतूपूरस्सर करण्यात आली असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी राहूल यांच्यावतीने करण्यात आली़मात्र महात्मा गांधी यांची हत्या संघानेच केली असल्याचा दावा राहूल यांनी भाषणात केला होता़ संघाने देशभरात याच्या तक्रारी केल्या नाहीत़ तसेच सुनावणी न्यायालयापुढे राहूल यांनी आपली बाजू मांडावी़ असा युक्तिवाद संघाच्यावतीने करण्यात आला़उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर निकाल राखून ठेवला़