शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया आजपासून

By admin | Updated: July 12, 2014 23:41 IST

प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया रविवारपासून सुरू होत आहे.

भुजबळांची ग्वाही : उड्डाण पुलाच्या कार्यक्रमाला दोन मंत्र्यांसह दोन्ही खासदारांची दांडीगोंदिया : सध्या गोंदिया जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यभर पावसाअभावी बिकट परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थातच कोलमडत आहे. अशा परिस्थितीत केंद्राने तर मदत द्यावीच, पण नाही दिली तरी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली.गोंदियातील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी आ.राजेंद्र जैन, आ.गोपालदास अग्रवाल, आ.डॉ.खुशाल बोपचे, आ.रामरतन राऊत, नगराध्यक्ष सुशीला भालेराव, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे उपस्थित होते. पंचायत समिती सभापती सरिता अंबुले, उपसभापती चमन बिसेन, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता के.पी. जनबंधू आदी प्रामुख्याने उपस्थित होते.गड्डाटोली भागातील पुलाच्या एका टोकावर फित कापून लोकार्पण केल्यानंतर आंबेडकर चौकानजिक उभारण्यात आलेल्या मंडपात इतर कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ना. भुजबळ यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आला.यावेळी बोलताना ना.भुजबळ म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे पहिल्यांदाच असा रेल्वे उड्डाणपूल बनविण्यात आला आहे. यापूर्वी रेल्वेचे सर्व पूल रेल्वे विभागानेच बनविले आहे असे सांगून त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. हा पूल जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. ३५ कोटी रुपये केंद्र शासन व १६ कोटी रुपये राज्य सरकारद्वारा देऊन या आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रात विशेष प्रयत्न केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. गोंदिया जिल्ह्यातील विकासकामांकरिता २६८ कोटी रुपये निधीतून ५५ कामे पूर्ण झाली असून १३४ कामे सुरू असल्याची माहिती ना.भुजबळ यांनी दिली. सुरूवातीला आ.राजेंद्र जैन, आ.गोपालदास अग्रवाल यांनी आपल्या भाषणात शहरात पुढील काळात येऊ होऊ घातलेल्या कामांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री अनिल देशमुख, रोहयोमंत्री नितीन राऊत, खा.प्रफुल्ल पटेल आणि नवनिर्वाचित खा. नाना पटोले हे उपस्थित राहणार होते. त्यांची नावेही कार्यक्रम पत्रिकेत टाकण्यात आली होती. मात्र त्यांच्यापैकी कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे हा उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय होता. प्रास्ताविक सा.बां.विभागाचे मुख्य अभियंता सगणे यांनी तर संचालन अपूर्व अग्रवाल व श्रीमती देशपांडे यांनी केले. आभार कार्य.अभियंता के.पी. जनबंधू यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)