शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ठाण्यात वीज पडून तीन जवान मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 03:59 IST

मुंबईसह विदर्भातील काही भागात मंगळवारी परतीच्या पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातील लोकमान्यनगर येथील एअर फोर्सच्या फायरिंग रेंजच्या परिसरात वीज पडून सीआयएसएफचे तीन जवान मृत्युमुखी पडले.

ठाणे : मुंबईसह विदर्भातील काही भागात मंगळवारी परतीच्या पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातील लोकमान्यनगर येथील एअर फोर्सच्या फायरिंग रेंजच्या परिसरात वीज पडून सीआयएसएफचे तीन जवान मृत्युमुखी पडले.यवतमाळमध्ये एका तरुणाचा बळी गेला. येत्या २४ तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराभारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.मोहम्मद इक्बाल (३२), ज्योतिनाथ (२८), मुकेश कुमार (२८) अशी मृत्युमुखी पडलेल्या जवानांची नावे आहेत. तर यवतमाळमध्ये दुचाकीने घरी परतताना वीज कोसळून अजय धनराज चव्हाण (१८) हा जागीच मृत्युमुखी पडला तर बहीण योगिता गंभीर जखमी झाली. गोरेगाव-पिंपळखुटा (ता. दारव्हा) मार्गावर ही दुर्घटना घडली.नाशिक जिल्ह्यात चिंचवड येथे (ता. त्र्यंबकेश्वर) शाळेच्या प्रथम सत्राची परीक्षा सुरू असताना वर्गावर वीज कोसळून दोन शालेय विद्यार्थी जखमी झाले.दिवसभरात पुणे, महाबळेश्वर, अमरावती आणि औरंगाबादमध्ये १, अहमदनगर, मालेगावात २१, कोल्हापूर, चंद्रपूर, नाशकात २, साताºयात १०, अलिबागमध्ये २०, परभणीत ३३, बुलढाण्यात १७, ब्रम्हपुरीत ८ मिमी पावसाची नोंद झाली.

टॅग्स :Rainपाऊस