शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

तीन वर्षांतील नीचांकी जलसाठा

By admin | Updated: August 19, 2015 00:49 IST

राज्यातील जलाशयात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा असून दुष्काळाची छाया गडद झाली आहे. आगामी काळात अपेक्षित पाऊस न झाल्यास जिरायती

पुणे : राज्यातील जलाशयात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा असून दुष्काळाची छाया गडद झाली आहे. आगामी काळात अपेक्षित पाऊस न झाल्यास जिरायती भागातील खरिपाच्या पेरण्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. राज्यातील छोट्या मोठ्या २ हजार ५२६ धरणांत केवळ ४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. आॅगस्टमध्ये मंदावत गेलेल्या पावसामुळे जलसाठ्याची टक्केवारी कमीच राहिली आहे. दोन वर्षांपूर्वी आॅगस्टमध्ये धरणांमध्ये ७५ टक्के तर गेल्या वर्षी ६१ टक्के पाणीसाठा होता. राज्य सरकारची २ हजार ५१० व १६ खासगी, अशा एकूण २,५२६ धरणांत ३७ हजार ५०७ द.ल.घ.मी. प्रकल्पीय व १७ हजार ७६५ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे, असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. कोकणातील १५८ प्रकल्पांमधील साठ्याची तुलनेने चांगली स्थिती आहे. कोकणात ८० टक्के जलसाठा आहे. मराठवाड्यातील ८१४ प्रकल्पांत ८ टक्के, नागपूरमधील ३६६ प्रकल्पांत ६७ तर अमरावतीमधील ४५३ धरणांमध्ये ५९ टक्के पाणीसाठा आहे.