शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

तीन वर्षांतील नीचांकी जलसाठा

By admin | Updated: August 19, 2015 00:49 IST

राज्यातील जलाशयात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा असून दुष्काळाची छाया गडद झाली आहे. आगामी काळात अपेक्षित पाऊस न झाल्यास जिरायती

पुणे : राज्यातील जलाशयात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा असून दुष्काळाची छाया गडद झाली आहे. आगामी काळात अपेक्षित पाऊस न झाल्यास जिरायती भागातील खरिपाच्या पेरण्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. राज्यातील छोट्या मोठ्या २ हजार ५२६ धरणांत केवळ ४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. आॅगस्टमध्ये मंदावत गेलेल्या पावसामुळे जलसाठ्याची टक्केवारी कमीच राहिली आहे. दोन वर्षांपूर्वी आॅगस्टमध्ये धरणांमध्ये ७५ टक्के तर गेल्या वर्षी ६१ टक्के पाणीसाठा होता. राज्य सरकारची २ हजार ५१० व १६ खासगी, अशा एकूण २,५२६ धरणांत ३७ हजार ५०७ द.ल.घ.मी. प्रकल्पीय व १७ हजार ७६५ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे, असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. कोकणातील १५८ प्रकल्पांमधील साठ्याची तुलनेने चांगली स्थिती आहे. कोकणात ८० टक्के जलसाठा आहे. मराठवाड्यातील ८१४ प्रकल्पांत ८ टक्के, नागपूरमधील ३६६ प्रकल्पांत ६७ तर अमरावतीमधील ४५३ धरणांमध्ये ५९ टक्के पाणीसाठा आहे.