शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

तीन टप्प्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करणार

By admin | Updated: March 12, 2015 01:32 IST

मुंबई-गोवा महामार्गाचे कामाची तीन टप्यात विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात येत्या ३१ मार्चपर्यंत ८९ कामे पूर्ण करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे कामाची तीन टप्यात विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात येत्या ३१ मार्चपर्यंत ८९ कामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत काम पूर्र्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. कशेडी घाटात सहा पदरी भुयारी रस्ता बांधण्याबाबतचा प्रश्न सदस्य सुनिल प्रभू यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले की, सर्वपक्षीय आमदारांसह या कामाची पाहणी झाली आहे. भूसंपादनातील अडचणींमुळे काही ठिकाणी काम रखडले आहे. त्यासाठी स्थानिक आमदारांनी सहकार्य करायला हवे. या महामार्गावरील अपूर्ण कामांची यादी केली असून ८९ कामे ३१मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या महामार्गावरील पनवेल-इंदापूर रस्त्याचे काम मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कंत्राटदार कंपनी सुप्रीम कंस्ट्रक्शनचे काम समाधानकारक नसल्याने करार रद्द करण्याची मागणी केली. मात्र, करार रद्द केल्यास पुन्हा एकदा निविदा काढावी लागेल, असे पाटील म्हणाले.