शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

मराठवाड्यात वीज कोसळून तीन ठार

By admin | Updated: March 29, 2016 01:19 IST

मराठवाड्यात उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यांत रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तसेच जालना, नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद : मराठवाड्यात उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यांत रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तसेच जालना, नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. औरंगाबाद तालुक्यातील पळशी येथे शेतात क्रिकेट खेळत असलेली मुले पाऊस आल्यावर बाभळीच्या झाडाखाली थांबली असतानाच वीज पडल्याने राजेंद्र बाबासाहेब पळसकर (१२, रा. पळशी) हा मुलगा जागीच ठार झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रेलगाव येथे सायंकाळी वीज पडून राघो पुंजाजी किटे (४६) या मेंढपाळाचा मृत्यू झाला आणि विष्णू तानाजी भवरे (३९) हे गंभीर जखमी झाले. जाफराबाद बाजार समिती परिसरात वीज पडून अक्षय एकनाथ मापारी हा सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. तसेच १६ मेंढ्या जखमी झाल्या.कंधार (जि. नांदेड)मधील आनंदवाडी येथे वीज पडून मधुकर ऊर्फ मदन परमेश्वर खाडे (२५) हा युवक शेतकरी ठार झाला, तर उद्धव अशोक खाडे हा युवक भाजला. त्याच्यावर कंधार ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (प्रतिनिधी)