शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

विदर्भात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 15, 2015 01:19 IST

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून रविवारी अमरावती जिल्ह्यात धामणगाव तालुक्यातील विनोद प्रभाकर काकडे व अक्षय रमेश राऊत (२१) आणि वर्धा

अमरावती/वर्धा : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून रविवारी अमरावती जिल्ह्यात धामणगाव तालुक्यातील विनोद प्रभाकर काकडे व अक्षय रमेश राऊत (२१) आणि वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यातील लोणी येथील शेतकरी कवडू पिंपळकर (५२) यांनी आत्महत्या केल्या.आष्टा येथील विनोद यांच्याकडे पाच एकर शेती आहे. यंदा त्यांनी शेतात कपाशीची लागवड केली होती. परंतु अपुऱ्या पावसाचा फटका पिकांना बसल्याने उत्पादनात घट होणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांनी सोसायटीचे कर्ज घेतले होते. आष्टा येथीलच अक्षय राऊत हा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह सोमवारी लक्ष्मण इंगळे यांच्या शेतात आढळून आला. सततचा दुष्काळ आणि पिके न उगवल्यामुळे बीडच्या अभिमान गावडे या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. (प्रतिनिधी)