शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विदर्भातल्या तीन जिल्हा बँका तरणार

By admin | Updated: June 14, 2017 01:51 IST

सरकारने परवा घोषित केलेल्या ‘सरसकट’ कर्जमाफीने विदर्भातील नागपूर, बुलडाणा व वर्धा या तीन जिल्हा बँका दिवाळखोर होण्यापासून वाचणार आहेत.

- सोपान पांढरीपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सरकारने परवा घोषित केलेल्या ‘सरसकट’ कर्जमाफीने विदर्भातील नागपूर, बुलडाणा व वर्धा या तीन जिल्हा बँका दिवाळखोर होण्यापासून वाचणार आहेत.या तीनही बँका सध्या प्रशासकाच्या नियंत्रणाखाली असून कर्जमाफी झाली अथवा सरकारने ‘पॅकेज’ दिले तरच त्या तरतील असे भाकित ‘लोकमत’ने ११ मार्च २०१७ रोजी केले होते ते आता खरे ठरले आहे. या कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा राज्यातील सर्वात जुन्या नागपूर जिल्हा बँकेला होणार आहे.नागपूर जिल्हा बँकेजवळ ३१ मार्च २०१७ रोजी ८४२ कोटींच्या ठेवी होत्या व कर्जवाटप ६६१ कोटी होते, त्यापैकी ४७८ कोटी कृषीकर्ज होते. बँकेचा संचित तोटा २१६ कोटी होता. कर्जमाफी पोटी बँकेला ४७८ कोटी मिळतील व संपूर्ण तोटा संपुष्टात येऊन बँकेजवळ २६२ कोटी अतिरिक्त निधी राहील व बँक आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल. ‘‘कर्जमाफीमुळे आम्ही संकटातून बाहेर पडून एक सक्षम बँक बनू’’ असे बँकेचे मुख्याधिकारी संजय कदम म्हणाले.बुलडाणा जिल्हा बँकेजवळ ५१९ कोटी ठेवी होत्या व ५२२ कोटी कर्जवाटप होते त्यापैकी ३९२ कोटी कृषी कर्ज होते. बँकेचा संचित तोटा २४७ कोटी होता. त्यामुळे बँकेला ३९२ कोटी कर्जमाफीतून मिळतील व बँकेला १५५ कोटी खेळते भांडवल मिळेल. ‘‘कर्जमाफी ही आमच्या बँकेसाठी अचानक मिळालेले वरदान आहे.’’ असे मुख्याधिकारी डॉ. अशोक खरात म्हणाले.वर्धा जिल्हा बँकेची स्थिती जरा वेगळी आहे. बँकेजवळ ३६५ कोटी ठेवी आहेत व कर्जवाटप ३१८ कोटी व कृषीकर्ज २४३ कोटी आहे. बँकेचा संचित तोटा २८० कोटी आहे. त्यामुळे बँकेला २४३ कोटी मिळाले तरी ३७ कोटी तोटा कायम राहील. ‘‘सरकारने आम्हाला आर्थिक मदत द्यावी व सक्षम जिल्हा बँक बनवावे’’ अशी अपेक्षा मुख्याधिकारी अरुण कदम यांनी व्यक्त केली.तक्ता (रु. कोटीत)नावठेवीएकूण कर्जकृषी कर्जसंचित तोटाबुलढाणा जिल्हा बँक ५१९.०९५२२.९१३९२.७८२४७.७०वर्धा जिल्हा बँक३६५.५६३१८.६५२४३.०९२८०.८५नागपूर जिल्हा बँक८४२.२२६६१.०४४७८.९७२१६.१०