शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

ऐरोलीचे तिघे नदीत वाहून गेले

By admin | Updated: August 1, 2016 04:31 IST

ऐरोलीचे तिघे चिरांबा (अंबाडी) येथे सहलीला गेले असता शनिवारी नदीत वाहून गेले.

नवी मुंबई/ वज्रेश्वरी : ऐरोलीचे तिघे चिरांबा (अंबाडी) येथे सहलीला गेले असता शनिवारी नदीत वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत नदीकिनारी त्यांचा शोध घेण्यात आला.ऐरोली गावातील ८ ते १० जण वाडा येथील अंबाडी नदीकिनारी सहलीसाठी गेले होते. सहा जण नदीच्या पात्रात उतरले. त्याचदरम्यान पावसामुळे धरण भरत आल्यामुळे धरणाचा दरवाजा उघडण्यात आला. तिघेजण वाहून गेले. बबन मढवी (४५), देविदास पाटील (३८) व विलास जोशी (४२) अशी त्यांची नावे आहेत. रवी मढवी, राजा कोटकर, परशुराम म्हात्रे बचावले. बबन यांचे फार्महाऊस चिरांबा येथे आहे. हे सर्व मित्र अधूनमधून येथे येत असतात. तिघेही ऐरोली गावचे राहणारे आहेत. त्यांच्या वाहून जाण्याची माहिती मिळताच ऐरोलीतील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत वाहून गेलेल्यांना शोधण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)