शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
3
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
4
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
5
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
6
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
7
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
8
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
9
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
10
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
11
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
12
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
13
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
14
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
15
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
16
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
17
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
18
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
19
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
20
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमुळे सहिष्णुतेला धोका

By admin | Updated: July 27, 2014 01:43 IST

खोटी आश्वासने, भूलथापा देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचे पहिल्या 50 दिवसांतच खरे स्वरूप समोर आले.

औरंगाबाद : खोटी आश्वासने, भूलथापा देऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचे पहिल्या 50 दिवसांतच खरे स्वरूप समोर आले. या सरकारमुळे देशातील बंधुभाव, सहिष्णुतेला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील सुज्ञ जनता राज्यात त्यांना थारा देणार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी मोदी सरकारवर केला. 
काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे अध्यक्षस्थानी होते. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, राज्यमंत्री डी. पी. सावंत, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री अमित देशमुख, युवक काँग्रेसचे अध्यक्ष खा. राजीव सातव, खा. रजनी पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा कमल व्यवहारे यांची या वेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती. 
मुख्यमंत्री म्हणाले, की लोकसभेचा निकाल अनपेक्षित होता. आम्ही परंपरागतपणो लढलो व त्यांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्याविरुद्ध नकारात्मक प्रचार केला. परंतु पहिल्या 5क् दिवसांत लोकांना चूक उमगली आहे. ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ म्हणत सत्तेवर आलेल्या सरकारने सर्वच क्षेत्रंत महागाई करून जनतेला फसविले आहे. देशाचे विघटन करणा:या प्रवृत्तीला वेळीच रोखा, असे आवाहन  मोहन प्रकाश यांनी केले. सत्तेवर येताच 1क्क् दिवसांत महागाई कमी करू, असे आश्वासन देऊन मतदारांना भूलथापा देणा:या मोदी सरकारने प्रचारात देशी-विदेशी कंपन्या व उद्योगपतींना उतरविले होते, असा आरोप प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी केला.
 लोकसभेच्या वेळची लाट आता  ओसरेल, असा विश्वास महसूलमंत्री थोरात यांनी व्यक्त केला, तर कारगील विजयी दिनानिमित्त कारगील शहिदांना अभिवादन करून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, 574 सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून हा विजय आम्हाला मिळवून दिला. देशाची एकात्मता, बंधुभाव टिकणार की नाही, सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र राहणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 
या वेळी परिवहन मंत्री मधुकर चव्हाण, दुग्ध, पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री डी. पी. सावंत, राज्यमंत्री अमित देशमुख यांचीही भाषणो झाली. (प्रतिनिधी)