शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

साडेतेरा हजार अपघाती मृत्यू

By admin | Updated: January 16, 2016 01:21 IST

मानवी चुका, रस्ते महामंडळाचे दुर्लक्ष आणि वाहनचालकांचा बेदरकारपणा यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. राज्यात रस्ते अपघातांमध्ये २०१३च्या तुलनेत २०१४मध्ये ५१९

पुणे : मानवी चुका, रस्ते महामंडळाचे दुर्लक्ष आणि वाहनचालकांचा बेदरकारपणा यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. राज्यात रस्ते अपघातांमध्ये २०१३च्या तुलनेत २०१४मध्ये ५१९ (१.१८ टक्के)ने वाढ झाली आहे. त्यात प्राणांतिक अपघातांची संख्या १३ हजार ५२९ वर गेली असल्याची आकडेवारी पोलीस सूत्रांनी दिली. २०१३मध्ये राज्यात रस्ते अपघातांच्या ४३ हजार ८६३घटना घडल्या. या अपघातांत १३ हजार २४५ व्यक्तींना जीव गमवावा लागला. २०१४ मध्ये अपघातांची संख्या ४४ हजार ३८२, तर मृतांची संख्या १३ हजार ५२९ झाली. राज्यात २०१४ मध्ये सर्वाधिक अपघात नाशिक शहरात (३३६७) घडले आहेत. त्याखालोखाल ठाणे ग्रामीण (२४७४), औरंगाबाद शहर (२३४७), नाशिक ग्रामीण (२३३२) आणि पुणे ग्रामीण (२२८६) यांचा क्रमांक आहे. त्यात नाशिकमध्ये १९४, ठाणे ग्रामीणमध्ये ५१२, औरंगाबाद शहरामध्ये २१०, नाशिक ग्रामीणमध्ये ७८७ व पुणे ग्रामीणमध्ये ९८४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)दुचाकीस्वारांना सर्वाधिक धोका१३ हजार ५२९ मृतांपैकी सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे झाले आहेत. तब्बल ५ हजार ४६ दुचाकीस्वारांना अपघातांमध्ये प्राण गमवावे लागले असून, हे प्रमाण एकूण अपघातांच्या ३७.३० टक्के एवढे आहे. त्याखालोखाल खासगी ट्रक / लॉरी यांच्यामुळे २ हजार १८४ अपघात झाले आहेत. अनेकदा पादचारी, सायकलस्वार, दुचाकीस्वारांना धडक देऊन पळून गेलेले वाहन निष्पन्न होत नाही. धडक दिलेले वाहन निश्चित न होऊ शकलेल्या अपघाती मृत्यूंची संख्या १ हजार २४० आहे. हे प्रमाण एकूण अपघातांच्या १०.०५ टक्के आहे.