शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

ज्यांना शक्य त्यांनी आयफोन वापरा; ठाकरे गटाच्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 18:20 IST

मागच्या काळात जे घडले आहे तसं आत्ताचं सरकार कुठल्याही स्तरावर जाऊ शकते असं अंबादास दानवेंनी म्हटलं.

मुंबई - मोबाईलमध्ये सर्वात महागडा फोन म्हटलं की, डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे आयफोन, आयफोनची किंमत लाखोंच्या घरात असते. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हाच आयफोन ज्यांना शक्य आहे त्यांनी वापरावा असा सल्ला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिला आहे. या सूचना पक्षाकडून आल्या नाही. परंतु जबाबदार लोकांनी जबाबदारीनं बोललं आणि वागलं पाहिजे. चार लोकांत बोलताना काही शब्द निघतात. मग त्याचा बाऊ केला जातो त्यामुळे सुरक्षितता म्हणून काही बंधनं पाळली पाहिजेत असं दानवेंनी म्हटलं. 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मागच्या काळात सरकारनं रश्मी शुल्का यांना फोन टॅपिंग करायला सांगितले होते. सरकारसुद्धा मुद्दामहून जाणीवपूर्वक राजकारण करण्यासाठी मुख्य नेत्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाते म्हणून सुरक्षितता घेतली पाहिजे. लक्ष असल्याने घाबरण्याची गरज नाही मात्र तरीही मी माझ्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरावा असा सल्ला देत असतो. 

तसेच मागच्या काळात जे घडले आहे तसं आत्ताचं सरकार कुठल्याही स्तरावर जाऊ शकते. लहान लहान माणसांना, शिवसैनिकांना त्रास दिला जातोय. अशा परिस्थितीत सरकारवर विश्वास असण्याचा प्रश्नच नाही. आमचा या सरकारवर बिल्कुल विश्वास नाही. त्यामुळे सरकार काही गोष्टींचा गैरवापर करू शकते म्हणून आपण आपली खबरदारी घ्यावी अशा सूचना सातत्याने मी सगळ्यांना देत असतो असं अंबादास दानवेंनी म्हटलं. 

दरम्यान, सगळ्यांनी आयफोन घ्यावा असं म्हटलं नाही. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी आयफोन वापरावा असं म्हटलं आहे. त्यामुळे फारकाही वार्डात काम करणारे, गावात काम करणारे, बऱ्याच जणांकडे फोनही नसतात. परंतु जे प्रमुख नेते जबाबदार पदावर असताना त्यांनी सुरक्षितता घेतली पाहिजे असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. 

कार्यकर्ते श्रीमंत झाले असतीलआयफोनची किंमत मोठी आहे. जो संदेश गेला तो राज्यातील जनतेसमोर चुकीचा जाऊ शकतो. आयफोन कुणाला परवडत नाही, आता कार्यकर्ते तेवढे श्रीमंत झाले असतील. मी शिवसेनेत आलो तेव्हा वडापाव खाऊन प्रचार करणारे शिवसैनिक होते. कुठलीही अपेक्षा न करता वडापाव खाऊन शिवसैनिकांनी काम केलंय त्यामुळे आयफोनवर बोलू शकत नाही असा टोला मंत्री दिपक केसरकरांनी अंबादास दानवेंना लगावला आहे.  

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवे