शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तृतीयपंथीयांसाठी महामंडळ हवे

By admin | Updated: October 24, 2016 05:29 IST

आमचे प्रश्न, समस्या आम्ही सोडवू; मात्र त्यासाठी सरकारने आम्हाला आमचे हक्क, अधिकार द्यावेत. आमचे महामंडळ स्थापन केल्यास आमचे अनेक गंभीर प्रश्न सुटतील

कोल्हापूर : आमचे प्रश्न, समस्या आम्ही सोडवू; मात्र त्यासाठी सरकारने आम्हाला आमचे हक्क, अधिकार द्यावेत. आमचे महामंडळ स्थापन केल्यास आमचे अनेक गंभीर प्रश्न सुटतील, अशी मागणी किन्नर आखाडा प्रमुख आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी रविवारी येथे केली. आमच्यासाठी कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेचा निर्णयपंधरा दिवसांत घ्यावा; अन्यथाराज्य सरकारला न्यायालयातखेचू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.कोल्हापूर जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि फेथ फाउंडेशनतर्फे आयोजित ‘अस्तित्व’ या परिसंवादानिमित्त त्या कोल्हापुरात आल्या होत्या. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यानुसार रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र मिळणे हा तृतीयपंथीय, जोगते, वारांगना सर्वांचाच अधिकार आहे. समाजाची आमच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलल्याविना आमचे प्रश्न सुटणार नाहीत. या परिस्थितीला राज्य सरकारही तितकेच जबाबदार आहे. तृतीयपंथीयांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होते. मात्र, अद्यापही त्या दृष्टीने समितीच्या नियुक्तीचेही काम झालेले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी आमच्या कल्याणकारी मंडळासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता; पण, गेल्या दोन वर्षांत हा निधी कुठे गेला? हा निधी आम्हाला द्यावा. निधीचे काय केले ते सांगावे, अशीही मागणी त्रिपाठी यांनी या वेळी केली. (प्रतिनिधी)