शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बाळासाहेबांशीच थेट संवाद होता - अनिल परब यांची हायकोर्टात साक्ष

By admin | Updated: July 1, 2015 00:33 IST

उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतरही मी केवळ बाळासाहेबांशीच चर्चा करायचो, अशी साक्ष शिवसेना नेते अनिल परब यांनी उच्च न्यायालयात दिली.

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतरही मी केवळ बाळासाहेबांशीच चर्चा करायचो, अशी साक्ष शिवसेना नेते अनिल परब यांनी उच्च न्यायालयात दिली. बाळासाहेबांच्या मृत्युपत्रावरून उद्धव व जयदेवमध्ये जुंपली आहे. याची सुनावणी सध्या न्या. गौतम पटेल यांच्यासमोर सुरू आहे. परब म्हणाले, की मला मातोश्री बंगल्यावर थेट प्रवेश होता. मला बंगल्यात घेण्यासाठी बाळासाहेब स्वत: काही वेळा प्रवेशद्वाराजवळ येत होते. पक्षाच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मी थेट त्यांच्याशीच चर्चा करायचो. २००३मध्ये उद्धवने शिवसेनेची सूत्रे हाती घेतल्यानंतरही माझा संवाद बाळासाहेबांशीच होत होता, असे परब यांनी न्यायालयाला सांगितले. यावरील पुढील सुनावणी १९ आॅगस्टला होणार आहे.