शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

LMOTY 2019 : राफेलमध्ये काहीच भानगड नाही; उद्योजक बाबा कल्याणी यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 15:24 IST

लोकमततर्फे बाबा कल्याणी यांना उद्योजकता पुरस्कार देण्यात आला.

मुंबई : भारतात संरक्षण सामुग्री बनविली जात नाही याचे कारण म्हणजे परदेशातून आणलेली वस्तू चांगली अशी वृत्ती असल्याचे शल्य उद्योजक आणि कल्याणी-भारत फोर्जचे संचालक बाबा कल्याणी यांनी बोलून दाखविले. याचबरोबर राफेल विमान खरेदीमध्ये काहीच भानगड नसल्याचे स्पष्ट केले.

लोकमततर्फे बाबा कल्याणी यांना उद्योजकता पुरस्कार देण्यात आला. बाबा कल्याणी यांची लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी लोकमतचे संपादक विजय बाविस्कर यांनी मुलाखत घेतली. यावेळी कल्याणी यांनी राफेल डीलवर भाष्य केले.

गेल्या ३५ वर्षांत भारत साधी तोफ बनवू शकला नाही. तोफ ही फोर्जिंगपासून बनते. आमचे ते कामच आहे. यामुळे आम्ही ७ वर्षांपूर्वी तोफ बनवायला घेतली. आज ती तोफ लष्कराच्या चाचणीसाठी वापरली जात आहे. महत्वाचे म्हणजे ही तोफ तब्बल ४८ किमी लांबीवर तोफगोळे डागत असल्याचे कल्याणी यांनी सांगितले.

यानंतर बाविस्कर यांनी राफेलमध्ये काही गडबड आहे, का असे विचारल्यावर व्यासपीठावर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून नंतर राफेलमध्ये काहीच गडबड नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्या कंपनीला काही उत्पादने बाहेर विकण्याची मुभा असते. ती कशी अमलात आणावी ते त्यांनी ठरवायचे असते, यामुळे राफेलमध्ये काही गडबड नसल्याचे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Rafale Dealराफेल डील