शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
4
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
5
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
6
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
7
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
8
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
9
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
10
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
11
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
12
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
13
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
14
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
15
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
16
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
17
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
18
कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप
19
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
20
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती

राज्यातील सहा हजार गावांमध्ये ‘मनरेगा’चे एकही काम नाही

By admin | Updated: April 11, 2016 03:14 IST

महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट वाढत असून त्यावर उपाययोजना करण्यात केंद्र व राज्य शासन अपयशी ठरले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील १९ हजार ५१६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल

जळगाव : महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट वाढत असून त्यावर उपाययोजना करण्यात केंद्र व राज्य शासन अपयशी ठरले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील १९ हजार ५१६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ६,३५२ तर जळगाव जिल्ह्यातील ४४८ ग्रामंपचायतीत वर्षभरात ‘मनरेगा’चे एकही काम झालेले नसल्याचा आरोप स्वराज अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत केला.स्वराज अभियानातर्फे महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा व राजस्थानमधील दुष्काळग्रस्त भागात दौरा करून संवेदना यात्रा काढण्यात आली होती. त्यातील निरीक्षणांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देऊन आगामी काळातील दुष्काळीस्थिती आणि त्यावर उपाययोजना सुचविल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी न केल्याने महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट गडद झाल्याचे त्यांनी सांगितले. सहा महिन्यांपासून ग्रामीण भागाला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच खाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. मात्र त्याऐवजी जेएनयू, गो-हत्या, आयपीएलसारख्या विषयांवर चर्चा होत आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)