शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्रात प्रशासन नावाची गोष्ट उरली नाही : थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 06:43 IST

माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे जन्मशताब्दी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी थोरात दिल्लीत आले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या २८ दिवसांपासून महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. प्रशासन पूर्णपणे कोसळले असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी दिल्लीत केला. 

माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे जन्मशताब्दी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी थोरात दिल्लीत आले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ आहे. राज्यात पावसाने हाहा:कार माजविला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज असताना राज्यात मंत्रिमंडळ नाही, अशी अभूतपूर्व परिस्थिती यापूर्वी कधीही निर्माण झाली नव्हती. मुंबईपासून गावपातळीपर्यंत प्रशासन पूर्णपणे ढासळलेले आहे. कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप थोरात यांनी केला.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरात