शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू - बच्चू कडू

By admin | Updated: June 8, 2017 23:25 IST

शेतकऱ्याचा आक्रोश या बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही भगतसिंगाप्रमाणे वर्षा बंगल्या...

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 8 - शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार संवेदनाहीन झाले आहे. शेतकऱ्याचा आक्रोश त्यांच्या कानात जात नाही आहे. त्यामुळे या बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत शेतकऱ्यांचा आक्रोश पोहोचावा म्हणून आम्ही भगतसिंगाप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.  
सरकारने येत्या 48 तासांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा आम्ही आक्रमक होऊ असा इशारा कडू यांनी राज्य सरकारला दिला. त्यावेळी आक्रमक झालेले कडू म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बहिऱ्या सरकारला जागे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही भगत सिंगाप्रमाणे आक्रमक होऊ, वेळ पडल्यास सरकारला जागे करण्यासाठी भगत सिंगने जसा विधिमंडळात बॉम्ब टाकला होता, तसा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर बॉम्ब फोडू," एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केले. 
दरम्यान, सरकारनं 2 दिवसांत मागण्या मान्य कराव्यात, मागण्या मान्य न केल्यास 13 जूनपासून निर्णायक लढा देण्यात  येईल, असा इशारा आज नाशिक येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या बैठकीत देण्यात आला. शेतकरी संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नाशिक येथे बैठक घेण्यात आली होती.