शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू - बच्चू कडू

By admin | Updated: June 8, 2017 23:25 IST

शेतकऱ्याचा आक्रोश या बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही भगतसिंगाप्रमाणे वर्षा बंगल्या...

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 8 - शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार संवेदनाहीन झाले आहे. शेतकऱ्याचा आक्रोश त्यांच्या कानात जात नाही आहे. त्यामुळे या बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत शेतकऱ्यांचा आक्रोश पोहोचावा म्हणून आम्ही भगतसिंगाप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.  
सरकारने येत्या 48 तासांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा आम्ही आक्रमक होऊ असा इशारा कडू यांनी राज्य सरकारला दिला. त्यावेळी आक्रमक झालेले कडू म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बहिऱ्या सरकारला जागे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही भगत सिंगाप्रमाणे आक्रमक होऊ, वेळ पडल्यास सरकारला जागे करण्यासाठी भगत सिंगने जसा विधिमंडळात बॉम्ब टाकला होता, तसा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर बॉम्ब फोडू," एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केले. 
दरम्यान, सरकारनं 2 दिवसांत मागण्या मान्य कराव्यात, मागण्या मान्य न केल्यास 13 जूनपासून निर्णायक लढा देण्यात  येईल, असा इशारा आज नाशिक येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या बैठकीत देण्यात आला. शेतकरी संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नाशिक येथे बैठक घेण्यात आली होती.