शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

...तर 'तराजू'वरील विश्वास कमी होईल - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 15, 2015 09:32 IST

सरकारी जाहिरातींमध्ये कोणाचे फोटो झळकतील याचा निर्णयही देशाची न्याययंत्रणाच घेणार असेल तर आता लोकांचा 'तराजू'वरील विश्वास कमी होईल असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.१५ - सरकारी जाहिरातींमध्ये कोणाचे फोटो झळकतील याचा निर्णयही देशाची न्याययंत्रणाच घेणार असेल तर आता लोकांचा 'तराजू'वरील विश्वास कमी होईल असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडला आहे. सलमान खानला झटपट जामीन देणारी न्यायव्यवस्था साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्या सारख्यांना तातडीने जामीन का देत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

सरकारी जाहिरातींमध्ये फक्त पंतप्रधान, राष्ट्रपती व सरन्यायाधीश या तिघांचेच फोटो झळकू शकतील, मुख्यमंत्री व अन्य नेत्यांना सरकारी जाहिरातींमध्ये झळकता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. या निकालावर उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाहीचा डंका वाजवून, ऊन-पावसात मतदान करून ‘विधानसभा’ निर्माण कशाला निर्माण करायची व त्याच लोकशाहीचे कंबरडे मोडणारे निर्णय न्यायपालिकांनी द्यायचे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७०, बेळगाव सीमाप्रश्न अशा अनेक प्रकरणांवर अद्याप निकाल देण्यात आलेला नाही, न्यायालयांनी आधी यावर निकाल द्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.