शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

स्वाईन फ्लूचा राज्यात वाढता धोका, ११ दिवसांत १७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 06:10 IST

Swine Flu : अकोला आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात साताऱ्याहून उपचारांसाठी आलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढत आहे. राज्यात सध्या एक हजार १७५ रुग्ण उपचाराधीन असून, ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुणे आणि मुंबईत आहेत. गेल्या ११ दिवसांत १७ रुग्णांनी जीव गमावला आहे.  पुण्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या २२३ वर पोहोचली आहे.

पुण्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रायगड, ठाणे आणि कल्याणमध्येही प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल ठाण्यात २२३, मुंबईत २२१ रुग्ण आहेत. मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ८० रुग्णांचे निदान झाले आहे.

अकोला आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात साताऱ्याहून उपचारांसाठी आलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला. रत्नागिरीहून कोल्हापुरात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंद्रपुरातील एका नागरिकाचा नागपुरात मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू