शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वीज थकबाकीचा डोंगर ८३ हजार ४०६ कोटींवर, गेल्या अनेक वर्षांपासूनची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 09:14 IST

कृषी पंपांची थकबाकी  ६० हजार कोटींवर गेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही थकबाकी आहे.

मुंबई : राज्यभरातील वीज ग्राहकांकडून बिले भरली जात नसल्याने थकबाकीचा डोंगर वाढतच असून, आजघडीला कृषी पंपासह एकूण थकबाकीचा आकडा ८३ हजार ४०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर कृषी पंपांची थकबाकी  ६० हजार कोटींवर गेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही थकबाकी आहे.

राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्तचा हा कृषिपंपाचा आकडा असून, ४ हजारांपासून २० हजार रुपयांपर्यंतची बिले भरलेली नाहीत, अशा शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाढत असलेली कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी राज्यभरात वसुली मोहीम वेगाने सुरू आहे.

महावितरणने विकलेल्या विजेचे पैसे जर मिळाले नाहीत तर थकबाकीचा डोंगर वाढतच जाईल. त्यामुळे ज्यांनी वीज वापरली आहे; त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल भरले पाहिजेत. शेतकऱ्यांना वाटल्यास शासनाने अनुदान दिले पाहिजे.    - कृष्णा भोयर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन

राज्यभरात थकबाकीची वसुली मोहीम सुरू आहे. मात्र आम्ही सरकारकडे वेतन वाढून मागू किंवा इतर मागण्या मांडू तेव्हा सरकार थकबाकीकडे बोट दाखवते. थकबाकी वसुली होऊ द्या, असे सांगितले जाते.- राकेश जाधव, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन, इंटक

टॅग्स :electricityवीज