शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

शौचालयांसाठी ठाणेकरांना मोजावे लागणार पैसे

By admin | Updated: March 13, 2016 02:31 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे महापालिकेने नवीन शौचालये उभारण्याचे निश्चित केले आहे. तसेच शहरात अस्तित्वात असलेल्या शौचालयांची साफसफाई आणि निगा देखभालीसाठीदेखील पालिकेने पावले उचलली आहेत.

वैभव नावडकर : यशवंतराव चव्हाण जयंती कार्यक्रमवर्धा : महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. भारताचे सुपूत्र, लोकनेते यशवंतराव चव्हाण हे त्यांच्या कर्तृत्वामुळे देश आणि देशाबाहेर प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्य सेनानी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री, गृह, अर्थ, परराष्ट्रीयमंत्री म्हणून त्यांची कामगिरी मोलाची ठरली आहे. मानवतावादी साहित्यिक, कुटुंंबवत्सल, विचारवंत, वक्ते आणि लोकाभिमुख नेते म्हणून त्यांची कारकीर्द पे्ररणादायी आहे. त्यांच्या ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रातून त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडतो, असेही नावडकर यांनी सांगितले.कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले.(कार्यालय प्रतिनिधी)