शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
2
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
3
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
4
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
5
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
8
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
9
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
10
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
11
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
12
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
13
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
14
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
15
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
16
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
17
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
18
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
19
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
20
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप

महाराष्ट्रातील १४ शहरांचे कमाल तापमान ४० अंश पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 01:16 IST

जळगाव, मालेगाव, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, बीड, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिमचा समावेश​​​​

मुंबई : मुंबईसह राज्यातील नागरिकांना आता उन्हाळ्याचे चटके बसू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १४ शहरांचे कमाल तापमान थेट ४० अंशावर नोंद झाले आहे. यात जळगाव, मालेगाव, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, बीड, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिम या शहरांचा समावेश आहे.मुंबईचे आकाश निरभ्र असून, कमाल तापमान ३४ अंश नोंदविण्यात येत आहे. रविवारी आणि सोमवारी मुंबईतील कमाल तापमानाचा कल कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भासह मराठवाड्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. हवामान खात्याने १९ एप्रिल रोजी मराठवाडा, विदर्भात, तर २० एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल. २१ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे.

टॅग्स :Temperatureतापमान