शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

महाराष्ट्रातील १४ शहरांचे कमाल तापमान ४० अंश पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 01:16 IST

जळगाव, मालेगाव, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, बीड, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिमचा समावेश​​​​

मुंबई : मुंबईसह राज्यातील नागरिकांना आता उन्हाळ्याचे चटके बसू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १४ शहरांचे कमाल तापमान थेट ४० अंशावर नोंद झाले आहे. यात जळगाव, मालेगाव, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, बीड, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिम या शहरांचा समावेश आहे.मुंबईचे आकाश निरभ्र असून, कमाल तापमान ३४ अंश नोंदविण्यात येत आहे. रविवारी आणि सोमवारी मुंबईतील कमाल तापमानाचा कल कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भासह मराठवाड्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. हवामान खात्याने १९ एप्रिल रोजी मराठवाडा, विदर्भात, तर २० एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल. २१ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे.

टॅग्स :Temperatureतापमान