शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

तेजस एक्स्प्रेस प्रकरण, प्रवाशांच्या चुकीमुळेच झाली विषबाधा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 05:07 IST

तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांना झालेली विषबाधा बाहेरून खाल्लेल्या पदार्थांमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आयआरसीटीसीने काढला आहे.

मुंबई : तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांना झालेली विषबाधा बाहेरून खाल्लेल्या पदार्थांमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आयआरसीटीसीने काढला आहे. तेजस एक्स्प्रेसमधील अन्य प्रवाशांनादेखील नाश्ता, जेवण देण्यात आले होते. अन्य प्रवाशांनी एक्स्प्रेसमधील पदार्थांवर समाधानकारक प्रतिक्रिया दिेली आहे. यामुळे प्रवाशांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचे आयआरसीटीसीने अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी २ अधिकाºयांना निलंबित केले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. घटनेचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला.ट्रेन क्रमांक २२१२० तेजस एक्स्प्रेस मुंबईकडे येत असताना रविवारी प्रवाशांना विषबाधा झाली होती. घटनेनंतर कॅटरिंग ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. तसेच मध्य रेल्वे, आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांची समिती स्थापन करण्यात आलीे. समिती अहवालात एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांचा दर्जा हा समाधानकारक होता. पर्यटक गु्रपमुळे प्रवाशांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. गाडी पूर्णत: वातानुकूलित असल्यामुळे दुर्गंधीमुळे अन्य प्रवाशांना त्रास झाला, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :Tejas Expressतेजस एक्स्प्रेस