शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

तब्बल ११०० कोटींची कामे ४० मिनिटांत मंजूर

By admin | Updated: December 22, 2016 04:42 IST

महापालिकेच्या आगामी निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास जेमतेम दोन आठवडे उरले असल्याने मतदारांना खूष करण्यासाठी

मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास जेमतेम दोन आठवडे उरले असल्याने मतदारांना खूष करण्यासाठी विकास कामांचा बार उडवून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. शाळेच्या बांधकामापासून ते पूल उभारणी, विद्यार्थ्यांच्या गणवेशापर्यंतचे तब्बल १ हजार १०० कोटी रुपयांच्या कामांचे ७४ प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत अवघ्या ४० मिनिटांमध्ये शिवसेना-भाजपा युतीने मंजूर केले.महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. गेली २१ वर्षे महापालिकेत सत्तेवर असलेली शिवसेना-भाजप युती या निवडणुकीत फिस्कटण्याची व दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उभय पक्षांमध्ये प्रकल्पांचे श्रेय घेण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यातच प्रभाग फेररचना आणि आरक्षणाने सर्वच राजकीय पक्षांची मोठी अडचण केली आहे. २०१६-२०१७ च्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीपैकी केवळ २० ते २५ टक्के निधीच खर्च झाला आहे. रस्ते, नालेसफाई घोटाळ्यामुळे विकासकामांचा निधी पडून आहे. (प्रतिनिधी)आचारसंहितेपूर्वी कचरापेट्या वॉर्डात कचरापेटी घेण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असताना अद्याप काही विभागांमध्ये कचरापेट्या पोहचलेल्या नाहीत. परिणामी नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. त्यावर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कचरापेटी पाठवण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले.घाटकोपर मानखुर्द जोड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शिवाजी नगर, उड्डाणपूल, भुयारी मार्ग व तीन पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. ५७६ कोटींच्या हा प्रकल्प पूर्ण होण्यास अडीच वर्षे लागणार आहेत.अंधेरी, मालाड, भांडुप, घाटकोपर, अंधेरी पश्चिम, दहिसर, कुर्ला, गोवंडी आणि मुलुंड विभागातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी ५० कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.