शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

तारापूर अणुभट्टी-४ दोन महिन्यांपासून बंद

By admin | Updated: July 17, 2017 02:47 IST

सर्वात मोठ्या क्षमतेची १३ वर्षांपूर्वी सुरू केलेली तारापूर येथील अणुभट्टी क्र.-४ मध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, २४ मेपासून

पंकज राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : सर्वात मोठ्या क्षमतेची १३ वर्षांपूर्वी सुरू केलेली तारापूर येथील अणुभट्टी क्र.-४ मध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, २४ मेपासून ती बंद असल्याने वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. तिची तपासणी सुरू असून, लवकरच बिघाडाचे निश्चित कारण समजेल, असे उत्तर अणुऊर्जा प्रशासनाकडून देण्यात आले.२४ मे २०१७ रोजी अणुभट्टी क्र. - ४ च्या शटडाउनदरम्यान देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना, जड पाणी आणि किरणोत्सर्गी द्रव्याची गळती होऊन, तेथे काम करणाऱ्या कामगारांना किरणोत्सर्गाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती, परंतु बाधित कामगारांना झालेल्या किरणोत्सर्गाच्या बाधेचे प्रमाण, अणुऊर्जा नियामक मंडळा (एईआरबी)ने ठरवून दिलेल्या मापदंडकाच्या मर्यादेत असल्याचे अणुऊर्जा केंद्र प्रशासनाने सांगितले होते. त्या वेळी अणुभट्टी क्र.-४ च्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम मे महिनाअखेरपर्यंत पूर्ण होऊन, अणुभट्टीतून वीजनिर्मिती सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र, ५४ दिवस उलटूनही अणुभट्टी क्र.-४ मधील बिघाडासंदर्भात गुप्तता पाळण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तारापूर परिसरात संभ्रमाचे वातावरण आहे. त्याच वेळी अणुभट्टी क्रमांक-३ चेही काही दिवसांपूर्वी शटडाउन घेतल्याने, ५४० मेगावॅट क्षमतेच्या दोन्ही अणुभट्ट्यांतून होणारी वीजनिर्मिती ठप्प झाल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.