शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

भूमी संपादन विधेयकच मागे घ्या

By admin | Updated: March 9, 2015 01:38 IST

केंद्र सरकारच्या भूमी संपादन विधेयकातील सर्व तरतुदी शेतकरीविरोधी असून त्यातील दुरुस्ती मान्य नाही. सरकारने हे विधेयकच मागे घ्यावे,

नागपूर : केंद्र सरकारच्या भूमी संपादन विधेयकातील सर्व तरतुदी शेतकरीविरोधी असून त्यातील दुरुस्ती मान्य नाही. सरकारने हे विधेयकच मागे घ्यावे, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे केली.भूमी संपादन विधेयकाला विरोध करण्यासाठी अण्णा हजारे सेवाग्राम ते दिल्ली पदयात्रा करणार आहेत. यासंदर्भात सोमवारी सेवाग्राम येथे बैठक होणार आहे. भूमी संपादन विधेयकावर विरोधी पक्षांकडून टीका होत असल्याने त्यात दुरुस्तीची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शविली आहे. त्याकडे अण्णांचे लक्ष वेधल्यानंतर ते म्हणाले की, विधेयकातील सर्व तरतुदीच शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे विधेयकच मागे घ्यावे, अशी आमची मागणी आहे. दुरुस्तीतून काहीही साध्य होणार नाही.सोमवारच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या विविध संघटनांचे ५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यात आंदोलनाची तारीख आणि पदयात्रेचा मार्ग निश्चित केला जाईल, असे हजारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)