शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुणाच्या परवानगीची वाट पाहताय

By admin | Updated: April 23, 2017 20:24 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळालाच पाहिजे. आता केंद्रात सरकारही आपलेच आहे.

ऑनलाइन लोकमत 
ठाणे, दि. 23 - स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळालाच पाहिजे. आता केंद्रात सरकारही आपलेच आहे. मग सावरकरांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्यासाठी कुणाच्या परवानगीची वाट पाहताय, असा  सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. 
 
29व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न मिळालच पाहिजे. आपल्या देशात कोणते रत्न जन्माला आले हे जगाला कळावे म्हणून हा पुरस्कार मिळायला हवा. आता केंद्रात सरकार आपलेच असताना सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज आहे.  यावेळी सावरकरप्रेमींना सावरकर किती समजले हा मोठा प्रश्न आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. 
 
सावरकर संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमास  राज्यसरकारमधील शिक्षणमंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. त्यांनीही सावरकरांना भारतरत्न देण्याविषयीची आपली भूमिका मांडली. "सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचली आहे आणि त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच वीर सावरकर यांचे विचार शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत आणखी प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार नक्कीच करेल, असेही ते म्हणाले.