शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: September 13, 2016 05:44 IST

सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून औरंगाबाद जिल्ह्यातील दोन व नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली.

सिल्लोड/शंकरनगर : सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून औरंगाबाद जिल्ह्यातील दोन व नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली.सिल्लोडमधील प्रकाश सखाराम वाघ या तरुण शेतकऱ्याने सोमवारी दुपारी शेतामध्येच गळफास घेतला. सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे तो मानसिक तणावात होता. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सासूरवाडा येथील शेतकरी पांडूरंग भिका भोटकर (३०) यांनी शनिवारी मध्यरात्री कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, तीन बहिणी, आई असा परिवार आहे. नांदेड जिल्ह्यातील आदमपूर (ता. बिलोली) येथील रामदास कोळनुरे (३८) यांनी रविवारी कर्ज व नापिकीला कंटाळून विषप्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. नंदुरबारमध्ये एकाची आत्महत्याशहादा (जि. नंदुरबार) तालुक्यातील कुकावल येथील शेतकरी योगेश हिंमतराव सनेर (४६) यांनी रविवारी मध्यरात्री शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर सात लाख ५० हजार रुपयांचे कर्ज होते. (प्रतिनिधी)