शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

साखर कारखाने, संस्था काढून स्वत:ची घरे भरायची नाहीत- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:54 IST

साखर कारखाने, शिक्षण संस्था काढून आम्हाला स्वत:ची घरे भरायची नाहीत. आम्ही कधी कोरडी चक्कर मारत नाही. काही ना काही देत जाणार. ३१ वर्षांत इस्लामपूर नगरपालिकेला ११५ कोटी मिळाले. आम्ही, मात्र केवळ ११ महिन्यांत १३२ कोटी रुपये दिले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयंत पाटील यांना नाव न घेता लगावला.

इस्लामपूर (जि. सांगली) : साखर कारखाने, शिक्षण संस्था काढून आम्हाला स्वत:ची घरे भरायची नाहीत. आम्ही कधी कोरडी चक्कर मारत नाही. काही ना काही देत जाणार. ३१ वर्षांत इस्लामपूर नगरपालिकेला ११५ कोटी मिळाले. आम्ही, मात्र केवळ ११ महिन्यांत १३२ कोटी रुपये दिले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयंत पाटील यांना नाव न घेता लगावला. काँग्रेस आघाडीने सत्तेत असताना १0 वर्षे स्वामिनाथन् आयोग का गुंडाळून ठेवला होता, असा सवालही त्यांनी केला.इस्लामपूर येथे आयोजित जिल्हा कृषी महोत्सव आणि दख्खन जत्रेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.फडणवीस म्हणाले, सिंचनाचा अभाव, निसर्गाची अवकळा, अवर्षण आणि पिकलेच, तर बाजारभाव कोसळतो. अशा तिहेरी संकटात शेतकरी नेहमी सापडत आला आहे. मात्र आमचे सरकार याबाबत गंभीर आहे.पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत पाणी योजनांसाठी पाच हजार कोटींचा निधी दिला आहे.युती सरकारच्या काळात सांगली जिल्ह्यात पूर्णत्वाकडे आलेल्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणी योजनांची कामे आघाडी सरकारने १५ वर्षांत पूर्ण केली नाहीत. आम्ही या योजना पूर्ण करून ५0 हजार एकर जमीन ओलिताखाली आणणार आहोत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस