शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष टेकडीला कोरड

By admin | Updated: April 29, 2016 04:22 IST

शहराला वाढीव पाणीपुरवठा मिळूनही ४० हजार लोकसंख्य्ोचा सुभाष टेकडी परिसर तहानलेलाच आहे.

उल्हासनगर : शहराला वाढीव पाणीपुरवठा मिळूनही ४० हजार लोकसंख्य्ोचा सुभाष टेकडी परिसर तहानलेलाच आहे. बोअरवेलच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करीत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.उल्हासनगरमध्ये तीव्र पाणीटंचाईमुळे मोर्चे, उपोषण, रास्ता रोको, ठिय्या आंदोलनासह पालिका अधिकारी यांना मारहाण झाली. अखेर पालकमंत्र्यानी मध्यस्थी केल्यावर एमआयडीसीने महिन्याभरात १८ एमएलडी वाढीव पाणी दिले. मात्र सुभाष टेकडी परिसरात परिस्थिती सुधारली नाही. आठवडयातून दोन दिवस तेही जेमतेम अर्धा तास पाणीपुरवठा होतो. यामुळे नागरिकांना पिण्यासाठी बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे.सुभाष टेकडी परिसरात भारतनगर, साईनगर, आम्रपालीनगर, पंचशिलनगर, अशोकवन, अचानकनगर, महात्मा फुले कॉलनी, डिफेन्स कॉलनी, नागसेननगर, दहाचाळ हे भाग येत असून तेथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी १० ते १५ मिनटेही पाणी येत नसल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत. आमदार निधीतून चार तर पाालिकेने आठ बोअरवेल खोदल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांनी दिली. तसेच परिसरातील जुन्या व नादुरस्त बोअरवेलची दुरस्ती केली जात आहे असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)