शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

शेळ्या घेऊन विद्यार्थी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 05:12 IST

जिल्हा परिषदेने पटसंख्या कमी असलेल्या १२९ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आदिवासीबहुल भागांतील संतप्त पालक-विद्यार्थी गुरुवारी कोंबड्या-शेळ्यांंसह रस्त्यावर उतरले.

हितेन नाईकपालघर : जिल्हा परिषदेने पटसंख्या कमी असलेल्या १२९ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आदिवासीबहुल भागांतील संतप्त पालक-विद्यार्थी गुरुवारी कोंबड्या-शेळ्यांंसह रस्त्यावर उतरले. ‘दप्तर परत घ्या, कोंबड्या-बकºया चरायला द्या,’ अशा घोषणा देत श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला.सरकारच्या वित्त खात्याच्या आदेशाचा संदर्भ देत जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी कमी पटांच्या शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते. या बंद केलेल्या शाळा दुसºया शाळांना जोडण्याचा दावा बोगस असल्याचे जव्हार येथील तळ्याचा पाडा येथील शाळा बंद करून जवळच्या शाळेत न जोडता दूरवरील कुंडाचा पाडयाला जोडल्याच्या उदाहारणावरून सिद्ध होत असल्याची टीका श्रमजीवीच्या आराध्य पंडित यांनी केली. शाळा बंद करण्याचा निर्णय घेणाºयांवर अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड आणि सहचिटणीस विजय जाधव यांनी केली आहे.