शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

मलेशियात अडकलेले विद्यार्थी स्वातंत्र्यदिनी परतणार

By admin | Updated: July 25, 2014 02:49 IST

नोकरी देणा:या एजंटाने फसवणूक केल्याने मलेशियात अडकलेल्या 19 भारतीय विद्याथ्र्याचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनिकेत घमंडी - ठाणो
नोकरी देणा:या एजंटाने फसवणूक केल्याने मलेशियात अडकलेल्या 19 भारतीय विद्याथ्र्याचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 14 ते 18 ऑगस्टदरम्यान ही सर्व मुले मायदेशी परतणार आहेत. सुमारे 2क्क्क् रिंगिट (4क् हजार रुपये) दंड भरून ही सुटका शक्य असून, ही घुसखोरी जाणीवपूर्वक झालेली नसल्याचे मलेशियन सरकारला पटवून देण्याचा प्रयत्न संबंधित महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे.
ठाण्यातील एसईएस (शेल एज्युकेशन सोसायटी) या कॉलेजचे संचालक मिलिंद कोळी यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. त्यांचे स्पष्टीकरण पटल्यास हा दंड 5क्क् रिंगिटर्पयत कमी होऊ शकतो, असेही ते म्हणाले. तसेच जो काही दंडासह अन्य खर्च होत आहे तो सर्वच्या सर्व कॉलेजच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
सध्या ही सर्व मुले राजधानी क्वालालंपूर येथे भारतीय दूतावासाच्या मार्गदर्शनाखाली राहत असल्याचे सांगण्यात आले. तेथे दूतावास प्रमुख अनुराधा सुंदरमूर्ती या सर्वतोपरी काळजी घेत असल्याचे कोळी म्हणाले. मलेशियन कायद्यानुसार हा दंड 4क् हजार रुपये असून, प्रत्येक विद्याथ्र्याला तो भरणो शक्य नाही. त्यामुळे ही मुले एजंटाकडून फसवली गेली आहेत हे मलेशियन वकिलातीला पटवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ती एनओसी वकिलातीकडून मिळाल्यास 1क् हजार रुपयांच्या दंडावर ही मुले माघारी परतू शकतात. 
एसईएस कॉलेजचे प्रतिनिधीही क्वालालंपूर येथे पोहोचले असून, तेही मुलांच्या 
सुटकेसाठी प्रयत्न करीत आहेत. ठाण्यातील सिद्धेश देशमुख याच्यासह मलेशियातल्या 
ज्या एजंटने कॉलेज आणि इथल्या विद्याथ्र्याची फसवणूक केली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कॉलेज व्यवस्थापनाने परराष्ट्र 
व्यवहार मंत्रलय आणि मलेशियन वकिलातीकडे केली आहे.
 
भारतीय स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी ही मुले भारतात आणण्यासाठी स्वत: कोळी हे मलेशियात  रवाना होत असून, ते यासंदर्भात संबंधितांशी चर्चा करणार आहेत. याबाबत त्यांनी संबंधित विद्याथ्र्याच्या पालकांशीही चर्चा केली असून, त्यांनाही सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितल्याचे ते म्हणाले.
 
बोगस व्हिसा आणि स्थानिक एजंटच्या जाचामुळे मलेशियात अडकलेल्या त्या विद्याथ्र्याची व्यथा शिवसेनेच्या खासदारांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रलयाकडे मांडल्यानंतर या मुलांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.
 
खासदार राजन विचारे व 
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह 
एसईएस कॉलेजच्या व्यवस्थापकांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. त्यानुसार मलेशिया येथील महाराष्ट्र मंडळानेही प्रयत्न केल्याचे ते सांगतात.